नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने 3 फोन

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन (Threat Call) आले आहेत. या धमकीच्या फोन नंतर त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज सकाळपासून धमकीचे तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये … Read more

राज्यपालांच्या विधानानंतर गडकरींनी सोडलं मौन; Video शेअर करत म्हणाले की

nitin gadkari bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. आता खुद्द नितीन गडकरी यांनीच एक व्हिडिओ शेअर करत राज्यपालांना घरचा आहेर दिला आहे. आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती … Read more

नागपूर -पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार; गडकरींनी सांगितला प्लॅन

nagpur pune highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे ते नागपूर हा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. यापूर्वी या पुणे -नागपूर प्रवासाला तब्बल 14 तास लागत होते, मात्र आता अवघ्या 8 तासांत अतिजलद वेगाने हा प्रवास होणार आहे. प्रवासांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली आहे. यासाठीचा संपूर्ण प्लॅन गडकरींनी सांगितला आहे. … Read more

‘या’ तारखेपासून कारमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचे सांगितले होते. 1 ऑक्टोबर 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार होती, परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला … Read more

….तेव्हापासून गडकरी अस्वस्थ; शिवसेनेने सांगितलं आतील राजकारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात आपण राजकारण कधी सोडतोय अस वाटू लागले. अस खळबळजनक विधान केले. तसेच त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करत महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंत व्यक्त केली. … Read more

राज ठाकरेंच्या भेटीमागील नेमकं कारण काय?? गडकरी म्हणतात….

gadkari raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्काना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांना विचारले त्यांनी याबाबत … Read more

काँग्रेस मजबूत झाली पाहिजे हीच माझी इच्छा; गडकरी असे का बोलले ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे . लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सतत निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली ‘इच्छा’ आहे असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. नितीन … Read more

आता हवेत उडणारी बस येणार; नितीन गडकरींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता लवकरच हवेत उडणारी बस येईल, आपल्याकडे पैशांची कमी नाही अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत यांनी हे आश्वासन दिले आहे. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, त्यासाठी हवाई बसचा डीपीआर तयार आहे. या योजनेबाबत … Read more

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो तुम्ही अन्नदाता आहात, आता ऊर्जादाता व्हा- ना. नितीन गडकरी

जालना :- उसापेक्षा बांबूची शेती अधिक मिळकत देणारी आणि कमी खर्चाची असून इंधन म्हणून उद्योजकही आता दगडी कोळसाला पर्याय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर करू लागले आहेत.त्यामुळे बांबूला प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध होईल.ही बाब विचारात घेता अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळून ऊर्जादाता बनावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. लातुर येथे … Read more