देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही; NEET प्रकरणावरून किरण मानेंनी सरकारचे वाभाडे काढले

NEET Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यातच विरोधक सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आता या वादात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी उडी … Read more

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. … Read more

.. तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

RAUT ON MODI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे,” … Read more

योगा करा… निरोगी रहा!! मोदींचा देशवासियांना कानमंत्र

yoga day modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योगा केला. यावेळी उपस्थितांना संभोधित करताना मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत. मोदी म्हणाले, … Read more

मोदींनी घोषणा केलेल्या 400 पारचा गेम संघानंच केलाय?

MODI vs RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी … Read more

मोदी सरकारकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय; फक्त 8 हजार कोटींचा विकास निधी, UP -बिहारला जास्त निधी

Development Fund Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार कडून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये विकास निधीचा हप्ता मंजूर केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारला घसघशीत निधी वाटप करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसण्यात आली आहेत. खरं तर केंद्र सरकारला सर्वाधिक कर हा महाराष्ट्र भरत … Read more

PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

PM AWas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या … Read more

आमच्यासोबत दुजाभाव झाला!! मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेने केली खदखद व्यक्त

BJP And Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु राज्यात सात जागा जिंकून देखील भाजपने शिंदे गटातील फक्त एका नेत्याकडे राज्यमंत्रीपद दिले आहे. याचीच खदखद शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून बाहेर आली आहे. शिंदेसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barane) शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याबाबत नाराजी … Read more

काल घेतली मंत्रीपदाची शपथ आज लगेच मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त; या खासदारांनी दिली अनेक कारणं

Suresh Gopi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी केंद्रामध्ये पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह 72 नेत्यांचा शपथविधीचा सोहळा कार्यक्रम पार पडला. परंतु ही शपथ घेऊन काही तास उलटले असताच एका मंत्राने मंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरेश गोपी (Suresh Gopi) असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी मंत्रीपद सोडण्याचे कारण … Read more

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातून वगळण्यात येण्याचं कारण वेगळंय

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.. यावेळेस अगदीच एनडीच्या सहकारी पक्षांच्या जीवावर चालणाऱ्या या मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत.. महाराष्ट्रातूनही भाजपचे चार, तर रिपब्लिकनचे आठवले तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव लवकरच मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील… पण या सगळ्यात भलीमोठी रिस्क घेऊन महायुतीत मोठ्या आशेनं … Read more