INDIA च्या सरकारमध्ये राहुल गांधी असते पंतप्रधान; तर ठाकरे आणि सुळेंकडे असती ही मोठी जबाबदारी

India Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवले जात होते. परंतु मोजक्या काही मतांनी NDA पुढे गेल्यामुळे देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापित झाले. परंतु इंडिया आघाडीचे सरकार आले असते तर कोणाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली असती? असा प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. याच प्रश्नाचे … Read more