आत्मनिर्भर पॅकेजनंतरही शेअर बाजारात पडझड; सेंसेक्स १ हजार अंकांनी धडाम

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थकारणाला गतिमान कारण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभिनय पॅकेजची घोषणा केली. केंद्राने हे पॅकेज भारतीय अर्थव्यस्थेला ररुळावर आणण्यासाठी मोठी मदत करेल असं म्हटलं होत. मात्र, या पॅकेजच्या घोषणा ऐकून निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार शेअर विक्री केली. त्यामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. … Read more