रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी! पुढील काही दिवस रेल्वे राजधानी शताब्दीसह चालवणार ‘या’ 40 Special Trains, संपूर्ण लिस्ट येथे पहा

Railway

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊन काही अतिरिक्त स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर रेल्वेने आणखी 40 स्पेशल गाड्या (Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये राजधानी, दुरंतो आणि शताब्दी (Rajdhani, Duronto and Shatabdi Express) सारख्या गाड्या देखील असतील. उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी सांगितले की, हजरत निजामुद्दीन-पुणे एसी … Read more

10 ऑक्टोबरपासून बदलणार रेल्वे आरक्षणासंबंधीचे नियम, आता ट्रेन सुटण्याच्या अर्ध्या तासापूर्वी करता येणार तिकिटाचे बुकिंग

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे आरक्षण नियम 2020 – प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने आरक्षण नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेचे हे नवीन नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होतील. कधीकधी आपल्याला अचानक ट्रेनने कुठेतरी जावे लागते आणि तिकिटांची बुकिंग करताना विशेषकरून सीट कन्फर्म केल्यावर अडचण येते. ट्रेनमध्ये रिझर्वेशन कन्फर्म मिळत नाही. वेटिंग मध्ये तिकिटे घेऊन चान्स घेतला … Read more

AC मध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! लवकरच रेल्वे आकारणार ‘हे’ विशेष शुल्क

Railway

हॅलो महाराष्ट्र । आता ट्रेनमधून प्रवास करणे आपल्यासाठी महाग होणार आहे. वास्तविक, रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर यूजर फी (User Fees) वसूल करण्याची तयारी करीत आहे. ट्रेनच्या तिकिटांचा हा एक भाग असेल. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार AC कोचने प्रवास करणार्‍यांना जास्त फी आकारली जाणार आहे. AC 1 मध्ये प्रवास करणाऱ्यांना युजर फी म्हणून 30 … Read more

‘चुकीच्या आकडेवारीमुळे रेल्वेने आपली आर्थिक परिस्थिती दाखविली चांगली’- CAG

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. CAG ने म्हटले आहे की, रेल्वेने आपली आर्थिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे दाखविण्यासाठी भविष्यातील कमाई त्याच्या खात्यात जोडून दाखविली. CAG ने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आता दसरा आणि दिवाळीपूर्वी रेल्वे चालवणार 80 नवीन स्पेशल गाड्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा सणासुदींचा हंगाम पाहता भारतीय रेल्वे लवकरच आणखी 80 स्पेशल गाड्या सुरू करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणांच्या दृष्टीने स्पेशल गाड्यांची संख्या वाढवू शकते. पुढील महिन्यात अशा मार्गांवर मागणीनुसार रेल्वे मंत्रालय स्पेशल गाड्यांची घोषणा करू शकते. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने देशभरात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतांश गाड्या … Read more

भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

राज्यांतर्गत रेल्वे सेवा तर सुरु झाली पण गाडयांची संख्या कधी वाढवणारं ?

नागपूर । मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे राज्य सरकारला कळवण्यात आले आहे. आज २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ट्रेनची संख्या कमी असल्यानं विदर्भातील प्रवाशांची मात्र निराशा झाली आहे. अनलॉक-४ टप्प्यात राज्य सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी दिल्याने आता रेल्वेने मुंबई किंवा पुणे गाठता येईल असे वाटत … Read more

नागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका ! दंड रूपात तब्बल ११ कोटींची केली वसुली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून १० कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट, अनियमित प्रवास, नोंदणी न करताच मालाची वाहतूक अशी अडीच लाख प्रकरणे पकडण्यात आली. डीआरएम सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून ९ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. यंदा त्यात २ कोटींची भर पडली आहे.