केरळमधील कोरोनाची वाढती प्रकरणे संपूर्ण भारतासाठी चिंतेचे कारण कसे बनत आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतात कोरोनाची वाढती आकडेवारी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहे. शनिवारी भारतात कोरोनाची 46,759 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जी गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक आहे. ओणम सणानंतर केरळमधील परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे. शनिवारी, कोरोनाची 32,801 प्रकरणे नोंदवण्यात आली, जी देशभरातील नवीन प्रकरणांपैकी 70 टक्के आहे. केरळमध्ये कोरोनाचे आकडे दररोज वाढतच आहेत. … Read more

देशातील 9 राज्यांमधील 37 जिल्ह्यांतील, एकट्या केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत

corona

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी केरळमधील परिस्थिती आणखी खराब झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात देशभरातील 51.51% प्रकरणे केरळमधून नोंदवली गेली. मात्र केरळ वगळता आता अशी अनेक राज्ये आहेत जिथे गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या … Read more

आता सोनू सूदच्या मदतीने तुम्ही वाढवू शकता तुमचा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आज भारतातील पहिले ग्रामीण बी 2 बी ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ट्रॅव्हल युनियन लॉन्च केले. अभिनेता सोनू सूदच्या पुढाकाराने ट्रॅव्हल युनियन प्रत्येक जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅव्हल युनियन सदस्यांना (ट्रॅव्हल एजंट) प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रवासी सेवा सुलभ करेल. म्हणजेच प्रवासाशी संबंधित सर्व … Read more

खरंच… केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली ? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

corona antijen test

कोची । केरळमध्ये पुन्हा एकदा कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील रोजच्या 50 टक्के केसेस केरळमध्ये नोंदवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, महामारी विशेषज्ञ आणि तज्ञांचे मत आहे की,” केरळमधील तिसऱ्या लाटेची ही चाहूल असू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”केरळमध्ये, जेथे जून-जुलैमध्ये दुसऱ्या … Read more

कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळला सल्ला, तज्ञांच्या टीमला राज्यात अनेक त्रुटी आढळल्या

Corona Test

नवी दिल्ली । केरळमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, तेथे पाठवलेल्या 6 सदस्यांची टीम परत आली आहे आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी केंद्राला सादर केला आहे. या टीमला केरळमध्ये ग्राउंड लेव्हलवर अनेक कमतरता आढळल्या, त्यानंतर त्यांनी कोरोना केस नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला काही सूचना केल्या. या टीमला असे आढळले की, केरळमध्ये एक्टिव्ह सर्विलांस योग्यरित्या केला जात … Read more

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट कांजण्यांसारखाच सहजपणे पसरतो, ज्यामुळे गंभीर संक्रमणाचा धोका वाढेल !

corona antijen test

नवी दिल्ली । 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत बर्‍याच वेळा आपले रूप बदलले आहे. पण कोरोनाचे डेल्टा व्हेरिएन्ट सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले जाते. यूएस हेल्थ अथॉरिटीच्या अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देत असे म्हटले गेले आहे की, कोरोनाचे डेल्टा व्हेरिएन्ट इतरांपेक्षा अधिक गंभीर आजार निर्माण करू शकतो आणि कांजिण्या सारखे सहज पसरू शकतोसारखा . या रिपोर्टमध्ये … Read more

एप्रिल -जून तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 19 टक्क्यांनी वाढली, यामागील कारण जाणून घ्या

gold silver

नवी दिल्ली । वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,”एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी 19.2 टक्क्यांनी वाढून 76.1 टनांवर पोहोचली आहे, मुख्यत: खालच्या बेस परिणामामुळे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडींवर वाईट परिणाम झाला होता. WGC च्या रिपोर्टनुसार, 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत सोन्याची मागणी वाढली आहे. 2020 च्या दुसर्‍या … Read more

दररोज किती कोरोना प्रकरणे झाली कि तिसर्‍या लाट आल्याचे मानले जाईल ? तज्ञांचे मत जाणून घ्या

corona

नवी दिल्ली । भारतातील कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील नवीन रुग्णांची संख्या आता दररोज 42 हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोविडच्या 43 हजाराहून अधिक नवीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशात तिसरी लाट ठोठावण्याची शक्यता निर्माण आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी पाहता … Read more

Corona Impact: एका वर्षात 16500 पेक्षा जास्त कंपन्या झाल्या बंद, कितीचे नुकसान झाले हे जाणून घ्या

modi lockdown

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी वारंवार लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हजारो कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे देशभरातील 16,500 हून अधिक कंपन्या बंद झाल्या. केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की एप्रिल 2020 ते जून 2021 या कालावधीत 16,527 कंपन्यांना सरकारी नोंदीतून काढून टाकण्यात आले. या दरम्यान, … Read more

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी ! नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशनशिवाय तुम्हाला मिळतील बरेच मोठे फायदे …

नवी दिल्ली । ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर तुम्हाला रेशनशिवाय इतर कोणते फायदे मिळतील ते जाणून घ्या. आजकाल श्रीमंत किंवा गरीब सर्वांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यावश्यक कार्ड आहे. हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. कोरोना काळात सरकारने याद्वारे देशातील गरीब लोकांना मोफत रेशनही दिले. सरकारने गरीबांना पुढील 4 … Read more