मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more

भारतात ‘या’ ३ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत संपूर्ण देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यँत वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रूग्ण या ३ राज्यांमध्येच आहेत. याव्यतिरिक्त सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंमध्ये निम्म्यापेक्षा जास्त … Read more

भारत-पाक क्रिकेटसाठी आफ्रिदीचे शोएब अख्तरला समर्थन म्हणाला,’कपिल देवने निराश केले’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या प्राणघातक साथीविरूद्ध लढा उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावाचे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने समर्थन केले आणि म्हटले की या प्रकरणात कपिल देव यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तो निराश झाला आहे. माजी अष्टपैलू कपिल आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अख्तर … Read more

केरळने कोरोनाला केलं काबूत, कोरोनावर नियंत्रण मिळवणारे देशातील पहिले राज्य

वृत्तसंस्था । देशात सर्वात पहिला कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर संपूर्ण देशात वेगवेगळ्या मार्गाने कोरोनाचा विषाणू फोफावत गेला. ३० जानेवारीला पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर केरळ सरकारने वेळीच धोका ओळखत पाऊल उचलायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणजे देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढत असताना केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे … Read more

शेतकर्‍यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ लॉकडाऊनमधून शेतीशी संबंधित कामांना सूट दिल्यानंतरही वाहतूक व्यवस्था ही शेतकर्‍यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी धान्य किंवा भाजीपाल्याची वाहतूकच होत नाही आहे.अनेक राज्यांत एकीकडे भाजीपाला शेतीतच सडलाय तर दुसरीकडे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना महागड्या दराने मिळतोय.ही समस्या सोडविण्यासाठी मोदी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यांमधील शेतमालाच्या वाहतुकीची … Read more

देशात २४ तासात कोरोनाचे ९०५ नवे रुग्ण, संख्या ९ हजारा पुढे

वृत्तसंस्था । देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ९०५ रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ५२९ वर पोहचली आहे. तर कोरोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत देशभरात ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या www.covid19india.org संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला ८ हजार ६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर … Read more

आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

कोरोनाच्या संकटात भारताला गुगलच्या CEOने केली तब्बल इतक्या कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, … Read more

खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील शास्त्रज्ञ कोविड-१९ वरील लस आणि औषध तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या प्रकरणात, भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसवरच्या संभाव्य प्रभावी औषधाविषयी एका अभ्यासाच्या निकालांच्या आधारे महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. समुद्री लाल शैवालांपासून तयार केलेली संयुगे सॅनिटरी वस्तूंवर लेप म्हणून वापरले जाऊ शकतात आणि जी कोविड -१९ शी लढण्यासाठी अँटीव्हायरल औषधांच्या निर्मितीमध्ये … Read more

राज्यात आणखी नवे ८२ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २ हजारा पार

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता ८२ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १५० … Read more