करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याच्या मार्गावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने अवघ्या ३ महिन्यांतच संपूर्ण जगाला आपल्यापुढे शरण यायला भाग पाडलं आहे. जगभरात करोनाने बळी पडलेल्या लोकांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली असून बहुतांश देशांनी लॉकडाऊनची परिस्थिती जाहीर केली आहे. याचा परिणाम आता मोठ्या स्पर्धांवर आणि सभांवरही होत असून जपानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरदेखील याचा परिणाम पडणार असल्याचं चित्र … Read more

शरद पवार म्हणाले करोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू, परंतु..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ … Read more

करोना संसर्ग टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानंही मोठं पाऊल उचललं आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांचं चेंबर बंद करण्यात आलं असून, फक्त महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावण्या घेण्यात येणार आहे. गर्दी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे सर्व सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच होणार आहेत. सुप्रीम कोर्टाकडून यासंदर्भात रविवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. … Read more

रस्त्यावर वाहने आणून कायदा मोडू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाउन केल्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘करोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वत:च्या व दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावलं आहे. … Read more

घरात बसा! अन्यथा कारवाई करावी लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री … Read more

नवाब मलिक यांची परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट; कोरोनाच्या उपाययोजनांवर घेतला आढावा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयास पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी केले. यावेळी … Read more

उद्धवजी संचारबंदी हाच एकमेव उपाय; लोक गंभीर नाही आहेत- जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने … Read more

नाशिकमध्ये ३१ मार्चपर्यंत चलनी नोटांची छपाई बंद; नोट प्रेसचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गा टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत चलनी नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही प्रेसने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मजदूर संघ आणि कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more