ठरलं ! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार ?

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर मागील १ वर्षांपासून काहीच बोलत नव्हते. मात्र आता मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चाना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण यांना चर्चेसाठी मंत्रालयात होते. येत्या १४ तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात दाखल होऊन माढा … Read more

अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळाची भीषणता जेवढी आये तेवढ्या प्रमाणात सरकार जर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असते तर आज बऱ्याच समस्या सुटल्या असत्या असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या … Read more

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

नवी दिल्ली | सावत्र आई सवतीचे लेकरू म्हणून ज्या प्रमाणे मुलाला वागणूक देत असते त्याच प्रकारची वागणूक देण्याचा भाजपचा पुन्हा एकदा इरादा असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक घेऊन भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी भाजप पुन्हा … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more

पवारांना शह देण्यासाठी विजयसिंहांना कॅबेनेट मंत्रीपद!

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारत राष्ट्रवादीची दैना केली. शिवसेनेला पुन्हा युतीत घेवून भाजपने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर चांगलीच मात दिली. याच दरम्यान माढ्यात शरद पवारांचा बालेकिल्ला पाढण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी मोठी भूमिका बजावली. याचीच पोच पावती म्हणून आता मंत्री मंडळ विस्तारात विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट … Read more

मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने आणि मोहिते पाटलांच्या मदतीने एवरेस्ट वीराचे पार्थिव मायभूमीत

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |अकलूजचे एवरेस्ट वीर निहाल बागवान यांचे एवरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये निधन झाले होते. त्यांचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि राज्य सरकारने १ कोटी २० लाख रुपये खर्च करून निहाल बागवान यांचा मृतदेह मायभूमीत … Read more

गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हटवून मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रयत्न मुसद्दीपणे परतवून लावले आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला अर्थमंत्री पद सांभाळायला जाऊ शकतात. असा कयास बांधून गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री संबोधत त्यांच्या … Read more

कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. धनंजय महाडिक यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. … Read more

विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सांगली जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. भाजपचे संख्याबळ बघता भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ७ जूनला मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार … Read more

विधान परिषदेच्या त्या जागी लागणार रणजितसिंह मोहिते पाटलांची वर्णी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पक्ष प्रवेशाच्या वेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याचा उचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर वर्णी लागणार आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या … Read more