+92 नंबर सिरीजचा कॉल आला तर उचलू नका; सरकारचे नागरिकांना आवाहन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीव सोप्प झाला असताना काही फ्रॉड लोकांकडून याच टेक्क्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचे काम सुरु आहे. अशावेळी भारत सरकारकडून देशातील जनतेला सातत्याने मार्गदर्शन केलं जाते आणि सतर्क केलं जाते. आताही सरकार कडून जनतेला सतर्कतेचा इशारा देत आवाहन केलं आहे कि, व्हाट्सअप वर +92 ने सुरू होणाऱ्या … Read more