शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! केळी-आंब्यासह या 20 पिकांच्या निर्यातीत होणार वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कृषी क्षेत्रात अनेक बदल होत चाललेले आहेत. शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य न देता, आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे शेतामध्ये आता अनेक नवनवीन पिकांची लागवड देखील होत असते. सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. त्याप्रमाणे त्यांच्या शेतातील पिकाला चांगला बाजार भाव … Read more