भाडेकरूंकडून जास्त वीज बिले वसूल करणाऱ्या घरमालकांसाठी सरकारने बनवले ‘हे’ कडक नियम
हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांसाठी एक नवीन कायदा आणणार आहे. देशात पहिल्यांदाच मोदी सरकारने ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी नवीन मसुदा तयार केला आहे. या नव्या आराखड्यात जादा वीज बिल घेणाऱ्या घरमालकांना अटकाव केल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या या नव्या आराखड्यात भाडेकरूंकडून जास्त वीजबिल घेणाऱ्या अशा घरमालकांवर कठोर कारवाई केली जाईल. हा नवीन मसुदा … Read more