जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर केंद्राने कारवाही करावी : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली | जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असून या बाबत केंद्र सरकारने लक्ष घालून संबंधीतावर कारवाही करावी अशी मागणी आज लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी कृषी राज्यमंत्री उभा राहिले आणि त्यांनी हा विषय केंद्राच्या अक्तारित येत नाही असे म्हणले. तुम्हीच या संदर्भात आमच्याकडे तक्रार दिली तर त्या संदर्भात आम्ही … Read more

नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

अमरावती प्रतिनिधी | नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आल्याचे सध्या सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली.बदल तर होतच असतात असे वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने राणा दाम्पत्यांची राजकीय भूमिका बदलणार काय असा सवाल राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. … Read more

लोकसभेपेक्षा मोठा विजय आम्ही विधानसभेला मिळवू ; भाजप नेत्याने वर्तवले भाकीत

 मुंबई प्रतिनिधी | महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधनसभेच्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. अशा राजकीय परिस्थितीत , लोकसभेपेक्षाही मोठा भाजपला मोठा  विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वसंतस्मृती येथे भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री कोणाचा … Read more

शिवसेनेला पाहिजे केंद्रात ‘हे’ पद ; त्या वरून सेना भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

मुंबई प्रतिनिधी | सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा मानपानावरून शीतयुद्ध रंगात आले आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला हवे आहे. तर भाजपला ते एनडीएचा घटक नसलेल्या पक्षाला द्यायचे आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात दुसपूस वाढली आहे. शिवसेनेने या आधीदेखील लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. तर भाजप हे पद आयएसआर काँग्रेसला देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र आयएसआर काँग्रेस हे … Read more

राष्ट्रपतींचे अभिभाषण :राहुल गांधी मोबाईल चाटिंगमध्ये व्यस्त

नवी दिल्ली | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणऱ्या राष्ट्रपती अभिभाषणाची कार्यवाही पार पडली. या अभिभाषणा वेळी राहुल गांधी आपल्या मोबाईल मध्ये चाटिंग करण्यात दंग होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी २४ मिनिटे आपले डोके मोबाईल मधूनवर देखील काढले नाही. तर सोनिया गांधी यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राहुल गांधी यांनी … Read more

राज्यात देवेंद्रच नरेंद्र ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा फाटा

मुंबई प्रतिनिधी | काल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला कोणत्याही चर्चा चगळायच्या आहेत तर त्या चर्चा चगळू द्या. मात्र शिवसेना भाजपची युती अतूट आहे ती कधीच तुटणार नाही. आमच्यात सगळं ठरलं आहे. युती कधीच तुटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी याच कार्यक्रमात युतीमध्ये समसमान … Read more

लोकसभा अध्यक्षांची मोदींना वाटते भीती

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकी नंतर सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे पंतप्रधान कोण होणार. पंतप्रधान शपथ घेताच लोकसभेच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु होते. दरम्यान काल लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभेच्या अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक केले. मात्र त्यांनी नवनिर्वाचित सभापतींच्या एका गुणांबद्दल भीती … Read more

म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र

अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राजकारण जय श्रीराम च्या मुद्दयांवर चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या अमरावती मध्ये पाहण्यास मिळते आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणावर आक्षेप घेतला होता. त्या घटनेचा निषेद म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ … Read more

आणि तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष एका मताने निवडणूक हारले

नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपचे तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बनवून सर्वांना अवाकच केले आहे. तर भाजपचा नम्र चेहरा म्हणून ओम बिर्ला यांचे नाव घेतले जाते. ओम बिर्ला यांना शालेय जीवना पासूनच राजकारणाची आवड … Read more

नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘अशा’ शुभेच्छा कि मोदींही नाही आवरले हसू

नवी दिल्ली | ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सभेच्या शिष्टाचारानुसार अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोकसभेचे सर्व दलीय नेते अध्यक्षांचे आभिनंदन करतात. या प्रगतानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभे मध्ये गेले होते. त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना आठवलेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. “एक देश का नाम है रोम लेकीन लोकसभा के अध्यक्ष बने … Read more