पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

राज्यात रेड अलर्ट! आज आणि उद्या अति  मुसळधार पावसाचा  इशारा 

मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून दडी  घेतलेल्या पावसाने जुलै  महिन्याच्या सुरवातीपासूनच हजेरी लावली आहे. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान  खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ,पालघर, ठाणे याभागांमध्ये रेड अलर्ट जारी  केला आहे. तर मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात जोरदार सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ते केरळ चा किनारपट्यापर्यंत कमी दाबाचा  पट्टा  … Read more

ढालेगाव बंधारा तुडुंब, पाण्याचा विसर्ग सुरू; अशी आहे जिल्ह्यातील तालूकानिहाय पर्जन्यमान आकडेवारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यावर्षी परभणी जिल्ह्यात वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाली असून सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलाशयातही पाणीसाठ्याची चांगलीच वाढ होत आहे. रात्री जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळीबंधाऱ्यां पैकी जिल्ह्याच्या सीमेवर सुरुवातीला असलेला ढालेगाव उच्च पातळी बंधारा तुडुंब भरलाय. सकाळपासूनच या बंधाऱ्यातून आता … Read more

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली होती. अनेक जनावरे मृत झाली होती. त्यामुळे यावर्षी या परिसरात सध्या पावसामुळे पुन्हा मागच्या वर्षीसारखी स्थिती होणार नाही ना याची … Read more

गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात दाखल; शेतकरी सुखावला

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाला असून येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २ – ३ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून यामुळे … Read more

महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या नवजा येथील धबधब्याला पर्यटकांची गर्दी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आठशे फुटांनवरून कोसळणारा सातारा जिल्हयातील कोयनानगर नवजा येथील ओझर्डे धबधबा सध्या पर्यटकांना खुणवत आहे. संततधार पाऊसाने कोयना परिसरात पाऊसाळी पर्यटकांची मांदीयाळी सुरु झाली असुन दररोज शेकडो पर्यटक ओझर्डे धबधब्याला भेट देत आहेत. कोयनेच्या धुवाधार पाऊस व कोयना धरण दर्शनासह अनेक निर्सगरम्य ठिकाणांचा पर्यटक सुरक्षितपणे आनंद घेत असुन कोयनेत वर्षा सहलींना … Read more

उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? पहा व्हिडिओ

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? …पावसाळा आला की डोंगर कपारीतुन अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात. मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? … हो हे खरच आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाची मुक्त … Read more

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर ; अतिवृष्टीचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more