SBI ने दसरा-दिवाळीपूर्वी बदलले ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम, त्यासंबंधित सर्व बाबी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने (State Bank of India) ATM मधून कॅश काढण्यासाठी नवीन नियम आणला आहे. या नव्या नियमानुसार आता तुम्हाला दहा हजाराहून अधिकची कॅश काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. म्हणजेच आता तुम्ही ओटीपीशिवाय पैसे काढू शकणार नाही. हे लक्षात असू द्या की, स्टेट बँकेने यापूर्वीच हा नियम लागू … Read more

आपल्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या पैशाचे असे करा नियोजन

हॅलो महाराष्ट्र । मुलींसाठी आर्थिक नियोजन करणे सोपे नाही. बर्‍याच लोकांना असे वाटते की, त्यांनी आपल्या मुलीचे भविष्य उत्तम प्रकारे सुरक्षित केले आहे, परंतु जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा निधी कमी पडतो. अशा परिस्थितीत नियोजन करीत असताना सतत गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय निवडणे महत्वाचे ठरते. आज बाजारात गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येकाने त्यांच्या गरजेनुसार निवडले … Read more

कोरोना संकटाच्या परिस्थितीतही भारतात मोठ्या प्रमाणात होते आहे परदेशी गुंतवणूक, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान FDI मध्ये झाली 16% वाढ

नवी दिल्ली । वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात 23.32 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात ती 16 टक्क्यांनी वाढून 27.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ही आतापर्यंतची सर्वाधिक एफडीआय आहे. 2019-20 मधील पहिल्या पाच महिन्यांपेक्षा ही गुंतवणूक 13 … Read more

रघुराम राजन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ विषयी केले सावध! म्हणाले- “इतर देशांच्या वस्तूंवर भारी कर लावणे योग्य नाही”

Rajan

मुंबई । रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून आयात प्रतिस्थानास (import substitution) प्रोत्साहन देण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की,” यापूर्वी देशात असे प्रयत्न केले गेले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.” राजन पुढं म्हणाले, “यामध्ये (आत्मनिर्भर भारत पुढाकार) जर यावर जोर दिला गेला असेल कि शुल्क … Read more

सरकारी कर्मचार्‍यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! आता सरकार करत आहे पगार वाढवण्याची तयारी

नवी दिल्ली । आपण जर केंद्रीय कर्मचारी (Central Govt. Employees) असाल तर सध्याची साथ असूनही नजीकच्या भविष्यात पगाराच्या वाढीची अपेक्षा करू शकता. वास्तविक, अर्थव्यवस्थेची स्थिती दुरुस्त करावी अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. यासाठी खपत वाढविणे फार महत्वाचे आहे. आता केंद्र सरकारला अधिक पैसे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या हातात देण्याची इच्छा आहे जेणेकरून ते बाजारात अधिक खर्च करू … Read more

Loan Moratorium घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

money

नवी दिल्ली । मोरेटोरियमच्या सुविधेचा लाभ घेतलेल्या बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने व्याजावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सरकारच्या या हालचालींमुळे सरकारवरील बोजा सुमारे 5000-6000 कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने केंद्र सरकार अद्याप याची घोषणा करणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात … Read more

सरकारने व्हिसाबाबतचे नियम केले शिथिल, आता OCI आणि PIO कार्ड धारकांना मिळणार भारत भेटीची परवानगी

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदन जारी केले असून, सर्व ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) आणि पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन (PIO) कार्डधारक आणि इतर सर्व परदेशी नागरिकांना भारतास भेट देण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, पर्यटन व्हिसा वगळता सर्व OCI, PIO कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या हेतूने … Read more

भारतातील मोठी फार्मा कंपनी Dr Reddy’s वर सायबर हल्ला, शेअर्स मध्ये झाली घसरण

मुंबई । फार्मा क्षेत्रातील दिग्गज डॉ. रेड्डीजच्या लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) ने जगातील आपल्या सर्व डेटा सेंटर्सला आयसोलेट केले आहे. सायबर हल्ल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. डॉ. रेड्डीजच्या लॅबने स्टॉक एक्सचेंज (Stock Exchage) फाइलिंगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सायबर हल्ल्यानंतर सर्व डेटा सेंटर्सला खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलेले आहेत … Read more

सरकार कधीही करू शकते तिसऱ्या मदत पॅकेज बाबतची घोषणा, यावेळी आपल्यासाठी काय विशेष असेल ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोणत्याही वेळी तिसर्‍या मदत पॅकेजची घोषणा करू शकते. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, याचा उल्लेख एक दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. लॉकडाउननंतर एकीकडे इतर क्षेत्रातही रिकव्हरी झाली आहे, परंतु लोकं अजूनही प्रवास आणि खाण्यापिण्याबाबत संभ्रमात आहेत. या नवीन पॅकेजमध्ये रोजगाराच्या (Employment) संधी निर्माण … Read more

मोदींनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला ?? सामनातून पुन्हा एकदा मोदींना केलं लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केलं. मोदी नक्की काय बोलणार यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाचं संकट अद्याप गेलं नसून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी फक्त कोरोनावरच भाष्य केलं. मोदींच्या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातुन उपरोधिक टीका करण्यात आली आहे. … Read more