‘आदित्यऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी | आठवडाभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राज्याची सुत्रे कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे. तर, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीतील रिंपाईंचे नेते रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव … Read more

रामदास आठवलेंच्या पत्नीला लढवायची आहे आर आर पाटलांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक

तासगाव प्रतिनिधी |  विधानसभा निवडणूक जशी जवळ येवू लागली आहे.तसे इच्छुकांचे बाणभात्यातून बाहेर हेवून विरोधकांवर सुटू लागले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आपल्याला या मतदारसंघाची आमदार केल्यास आपण येथील विकासासाठी केंद्रातून निधी खेचून आणू असे … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

मंबई प्रतिनिधी | येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. जागावाटपात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असे ही ते म्हणाले.

उल्हासनगरच्या गोलमैदानात आज आठवले यांनी सभा होती.त्या वेळी सभास्थानी १०नंतर आलेल्या आठवल्यानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उल्लंघन करून १० वाजून २० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर भाषण केले.यावेळी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

सुषमा स्वराज अनंतात विलीन

नवी दिल्ली |  भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज लोदी रोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल मंगळवारी रात्री १०. ५० वाजता त्यांचे निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्या नंतर सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज आणि त्यांचे पती स्वराज … Read more

ढाले नसते तर कदाचित मंत्री झालो नसतो – रामदास आठवले

पुणे प्रतिनिधी  |सुनील शेवरे ,  आमच्यात संवाद नव्हता पण कोणताही वाद नव्हता, सिद्धार्थ हॉस्टेल मधील आठ्वणीं माझ्या मनात आजही ताज्या आहेत. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात होतं. ढाले यांच्याशी ज्यांची भेट झाली नाही पण साहित्याच्या माध्यमातून ते सर्व लोकांपर्यंत पोचले होते. या पूर्वीही मी म्हणालो की राजा ढाले नसते तर मी कदाचित मंत्री पदी … Read more

नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘अशा’ शुभेच्छा कि मोदींही नाही आवरले हसू

नवी दिल्ली | ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सभेच्या शिष्टाचारानुसार अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोकसभेचे सर्व दलीय नेते अध्यक्षांचे आभिनंदन करतात. या प्रगतानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभे मध्ये गेले होते. त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना आठवलेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. “एक देश का नाम है रोम लेकीन लोकसभा के अध्यक्ष बने … Read more

राज्य मंत्री मंडळाचा विस्तार संपन्न ; या नेत्यांनी घेतली मंत्री म्हणून शपथ

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज पार पडला आहे. राज भवन मुंबई या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच प्रमाणे रामदास आठवले हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज झालेल्या मंत्री मंडळ विस्तारात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर … Read more

मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले

नवी दिल्ली | ना मोदींना भेटलो ना अमित शहांना भेटलो तरी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मंत्री कसे व्हायचे हे माझ्याकडून शिकून घ्या असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता हे वक्तव्य दिले आहे. आपल्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एक तरी लोकसभेची जागा द्यावी या साठी आपण … Read more

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना मिळाली हि मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |महाराष्ट्रातील ६ खासदारांना नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात सहभाग मिळाला आहे. त्यापैकी ४ कॅबेनेट तर ३ राज्य मंत्रीपदे आहेत. तर मागील मोदी सरकारमधील मंत्री राहिलेले नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुश गोयल हे या वेळी देखील मंत्री झाले आहेत. तसेच आकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देखील प्रकाश आंबेडकरांना पराभूत केल्याचा इनाम म्हणून मंत्रिपद देण्यात आले आहे. … Read more

मोदींचे मंत्रिमंडळ तयार ; हि आहेत त्यांच्या मंत्री मंडळातील नावे

Untitled design

नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाला अंतिम रूप देण्यात आले असून ज्यांना मंत्री मंडळात समाविष्ट केले आहे अशा खासदारासोबत नरेंद्र मोदी त्यांच्या शासकीय निवास स्थानी आज चहा पाणी करणारा आहेत. हा चहा पाण्याचा कार्यक्रम आज ठीक ४. ३० वाजता पार पडणार असून नरेंद्र मोदी यावेळी आपल्या मंत्री मंडळात समाविष्ट होणाऱ्या नेत्यांशी संवाद साधणार … Read more