शेतकऱ्यांना आम्ही दिलेली मदत त्यांना कमीच वाटणार, सदाभाऊ खोत यांचा राज ठाकरे, जयंत पाटील यांना टोला

Sadabhau Khot and Raj Thakray

सांगली | शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्या लोकांना आमची मदत कमीच वाटणार, असं म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज ठाकरे आणि जयंत पाटील यांना टोला लगावला. कांद्याच्या दरावरुन ठाकरे आणि पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ‘आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या … Read more