Indian Railway : काय सांगता ! भारतातल्या ‘या’ राज्यात पहिल्यांदाच धावणार रेल्वे
Indian Railway : तसे पहायला गेले तर भारतात रेल्वे सर्वप्रथम ब्रिटिशांच्या काळात आली. व्यापार आणि स्थलांतर हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. बघता बघता देशभरात रेल्वेचे मोठे जाळे विकसित झाले. भारतात क्वचितच (Indian Railway) अशा भाग दिसेल जिथे रेल्वे पोहचली नाही. परंतु प्रत्यक्षात खरंच असा एक भाग आहे जिथे अजून रेल्वे पोहचली नाही. हो …! तुम्हाला … Read more