1971 युद्ध : भारतीय सैनिक लिखीत अमर शौर्य गाथा

0
35
Vijay Diwas
Vijay Diwas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विजय दिवस विशेष | “पाकिस्तान कडून ३ डिसेंम्बर, १९७१ ला भारताच्या पश्चिमेला व्यापक युद्धची सुरवात झाल्यानंतर लगेच भारताच्या लष्कर मुख्यालयाने माजी कमांड के.जी.ओ. सी. इन चीफ लेफ्टीनेंट जनरल जे.एस.अरोडा यांना पुढे जाण्याचे आदेश दिले. ते या घटनेसाठी पूर्ण तयार होते. त्यांनी पूर्ण नियोजन केले होते. पुढच्याच सकाळी स्वतंत्र अभियान सुरु करण्यात आलं.

भारतीय सेना जेंव्हा ढाका साठी घाम गाळत होती तेंव्हा सैन्य प्रमुख माणेकशा यांनी आपलं मनोवैनिक हल्ला करायला सुरुवात केली. तंगेल वर कब्जा आणि पाकिस्तानी सैन्य ढाका जाण्याच्या मार्गाचे रस्ते बंद करण्यात आले नंतर लगेच त्यांनी जवळ पासच्या पाक सैन्याना पहिला संदेश दिला त्याच बरोबर आत्मसमर्पण करण्याचे सुतोवाच केले.

मेजर जनरल फरमान अली हे माजी पाकिस्तान गव्हर्नर यांचे सल्लागार होते. त्यांनी पाहिलं की पाक सैन्याने आत्मसमर्पण करायला सुरुवात केली आहे किंवा त्यांना वाटत होतं की आता पराभव निश्चीत आहे आणि तेही काही दिवसांवरच आहे. त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला पण ते त्यात अयशस्वी झाले. ११ डिसेंबरला त्यांनी गव्हर्नरांच्या माध्यमातून यु.एन. ला पाकिस्तानी सैन्य म्हणजे अन्य वरिष्ट सिव्हिल अधिकाऱ्यांना पाकिस्तान पाठवण्यासाठी त्याची व्यवस्था करण्यासाठी एक अपील केलं म्हणजेच तत्कालीन सरकार स्थापन करण्याची मागणी केली.

यावर विचार करण्याआधी सुरक्षा परिषदे ने याह खान द्वारा मागे घेण्यात आलं. सॅम माणेकशा यांनी आपल्या दुसऱ्या अपील मध्ये फरमान अली यांना संबोधित करताना म्हंटल आहे “आत्ममर्पण करणाऱ्या सैन्याला सुरक्षा आणि न्यायपूर्ण व्यवहाराचं आश्वासन दिलं गेलं पाहिजे.

त्रस्त ढाका ला घाबरविण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत भारतीय सीमाना मजबूत करत होते. याह खान जवळ च्या सहकाऱ्यांना सावध राहण्यास आणि भारतीयांना ढाका च्या दिशेने येणाऱ्यांना रोकण्यासाठी समजावत राहिले म्हणजेच त्यांना आश्वासन दिल कि ” काही तरी मोठं येणार आहे, अर्थात यु एस चा ७ वा जहाजी ताफा जो आधीच वेगाने बंगाल च्या खाडी च्या दिशेने येत आहे.
त्यांच्या सहाय्यासाठी ते प्रभावी होईल
त्यांनी हे आश्वासन सुद्धा दिल की त्यांचे मित्र राष्ट्र म्हणजे पाक ची परिस्थिती पूर्णपणे बदलतील.
परंतु माजी पाक गव्हर्नर डॉ ए.एम मलिक हे काही वेगळाच विचार करत होते.

१४ डिसेंबर ला जेंव्हा डॉ मलिक सरकारी भवन येथील डाव्या भागात आपल्या मंत्रीमंडळ सोबत बैठक घेत होते .आय.ए.एफ. च्या पुढे जाण्याच्या सुचनेवर बैठकीत गदारोळ झाला.म्हणजे विचलित मलिक याना निर्णय घेण्यास भाग पाडले.त्यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. इंटरकॉन्टिनेन्टल हॉटल मध्ये आश्रय घेतला.

१६ सेवक , महानिरीक्षक आधीच हॉटल मध्ये आश्रय घेत होते सगळी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर आली. त्यांनी शेवटचा सैनिक जिवन्त असे पर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. याह खान दुपारीच त्यांच्या सहायतेसाठी हजर झाले. आणि भारतीय सेना कमांडर समक्ष आपल्या सैन्याला आत्ममर्पण करण्याचे आदेश दिले. त्यांना संघर्ष रोखण्याचे आणि पश्चिम पाक निष्टवन्त सैन्याचे प्राण वाचविण्याचे आदेश दिले.

भारतीय सैन्य जेंव्हा ढाका जवळ पोहोचली तेंव्हा बातम्या येऊ लागल्या कि यु एस ७ वा जहाजी ताफा पेइसिफिक महासागर पासून बंगाल च्या खाडी कडे मार्गस्थ करत आहे. ज्याचा उद्देश आहे पाक मध्ये जे अमेरिकी कर्मचारी आहेत त्यांना मुक्त करणे होय.

यु एस च्या विशाल गोळीबार क्षमता ला याह्या खान साठी उपलब्ध केलं जाणार होत, जेणेकरून ते ढाकात पाकिस्तानी कसाईना पुन्हा तैनात करु शकतील आणि पूर्व बंगाल च्या लोकसंख्येच्या भारतीय रक्षकांचा सफाया करू शकतील.

15 दिसम्बर को जनरल नियाजी ने नई दिल्ली में अमेरिकी दूतावास से वास्तविक आत्मसमर्पण के बिना युद्ध-विराम की संभावना के संबंध में पूछताछ की। सैम मानेकशॉ ने उत्तर दिया कि युद्ध-विराम सिर्फ आत्मसर्पण के साथ ही स्वीकार किया जाएगा। उन्होंने नियाजी को सुरक्षा तथा न्यायपूर्ण बरताव का वादा किया। उन्होंने ‘उनकी सद्भावना के प्रतीक रूप में’ 15 दिसम्बर को शाम के 5 बजे से लेकर अगले दिन सुबह 9 बजे तक ढाका पर वायु सेना के द्वारा सभी आक्रमण भी बंद करवा दिए तथा साथ ही यह वादा भी किया कि इसका पालन न किए जाने की स्थिति में आक्रमणों को और अधिक तीव्रता से आरंभ कर दिया जाएगा।

नियाजी ने 16 तारीख की सुबह लगभग 8 बजे इस अवधि को छह घंटे बढ़ाने की बात कही तथा इसे स्वीकार कर लिया गया। इसके बाद उन्होंने कुछ आश्वासन और वादे भी लेने के प्रयास किए; परंतु उन्हें अस्वीकार कर दिया गया। भारतीय सेना प्रमुख ने बिना शर्त आत्मसमर्पण की मांग रखी तथा जेनेवा संधि का सम्मान करते हुए इसके पूर्ण पालन का वादा किया।

16 दिसम्बर को सुबह 10:40 पर – अल्टीमेटम समाप्त होने से पहले ही – पैरा बटालियन, जो ढाका के बाहरी क्षेत्र में पहुंच गई थी, ने मेजर जनरल मोहम्मद जमशेद और उनकी 26 इन्फैंट्री डिवीजन के समक्ष आत्मसमर्पण कर दिया। दोपहर के 3.30 बजे मेजर जनरल नागरा ने एक ब्रिगेड प्लस के साथ ढाका में प्रवेश किया तथा समस्त जन-समूह द्वारा उनका प्रफुल्लित स्वागत किया गया।

16 दिसम्बर, 1971 को दोपहर के 2.30 बजे जनरल नियाजी ने आत्मसमर्पण की प्रक्रिया शुरू कर दी तथा शाम के 4:31 बजे तक उन्होंने ऐतिहासिक ढाका रेसकोर्स में पूर्वी फ्लैग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वाइस एडमिरल कृष्णन, पूर्व के एयर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एयर मार्शल दीवान तथा बांग्लादेश की मुक्ति वाहिनी हाई कमांड के चीफ ऑफ स्टाफ ग्रुप कैप्टन खोंदाकर की उपस्थिति में पूर्वी कमांड के जी.ओ.सी. इन चीफ लेफ्टिनेंट जनरल जगजीत अरोड़ा के समक्ष औपचारिक रूप से आत्मसमर्पण कर दिया।

उल्लेखनीय है कि इसी स्थान पर से मुजीबुर्रहमान ने मार्च 1971 में राष्ट्रपति याह्या खां का जबर्दस्त विरोध किया था। ढाका ‘खुशी से झूम उठा।’ लोगों का यह उन्माद महीनों का भय तथा आतंक की बेहद सहज प्रतिक्रिया थी। समारोह के तुरंत बाद नियाजी ने अपनी कमान को युद्ध-विराम तथा आत्मसमर्पण करने के आदेश जारी कर दिए। 93,000 पाकिस्तानी सैनिकों ने भारतीय सेना के समक्ष आत्मसमर्पण कर दिया। याह्या खां पूरी तरह से हार मान चुके थे तथा बांग्लादेश एक स्वतंत्र संप्रभु देश के रूप में अस्तित्व में आ गया।”

(साभार : 1971 भारत-पाक युद्ध, 161वीं इन्फैंट्री ब्रिगेड की शौर्य गाथा, लेखक-जनरल के.के. नंदा, प्रभात प्रकाशन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here