प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची करा निर्मिती आणि सुरू करा उद्योग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी … Read more

केळींवर कुकुंबर मोझाक विषाणूचे संकट ; जाणून घ्या याबद्दल अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट पसरले आहे. अशातच  महाराष्ट्रातील केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नवीन एका विषाणूचे सावट आले आहे. आधीच शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. कोरोनामुळे केळी लागवडीचे  प्रमाणही कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे त्यांच्यावर नवेच संकट कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही)  याच्या रूपात आले आहे. त्यामुळे सध्या  केळी उत्पादक चिंतेत सापडले आहेत. … Read more

फळबाग बागायतदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी भाऊसाहेब फुंडकर योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे.  शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.  दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.  यासाठी एक … Read more

जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. … Read more

कमी गुंतवणूकीत पपई टूटी फ्रुटी चा व्यवसाय करा आणि कमवा भरगोस पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक युवकांना नवीन व्यवसाय करायाची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.  त्यामुळे ते अनेक लोकांचा सल्ला घेतात आणि कुठला तरी व्यवसाय सुरु करतात आणि त्यात नुकसान सोसत राहतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाविषयीची कल्पना देणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही आपला स्वताचा ब्रँड बनवू शकतात.   कच्चा पपई वर … Read more

५० हजाराच्या गुंतवणुकीत शतावरीचे पीक लावून मिळवा लाखो रुपयांचा नफा 

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः औषधी वनस्पती असलेल्या वस्तूची मागणी वाढत आहे. शतावरी प्राचीन काळापासून आयुर्वेद औषधीमध्ये वापरले जात आहे, आआजकाल  शतावरीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे.  तुम्हालाही औषधी वस्पतींची शेती करायची असल्यास शतावरी पीक हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात त्याची मागणी चांगली आहे, त्याचबरोबर किंमतही चांगली … Read more

पिकांसाठी उपयुक्त आणि पाण्याची बचत करणारा मल्चिंग पेपर ठरू शकतो फायदेशीर ; होईल अशा प्रकारे फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात.  कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची … Read more

मोदी सरकार शेतकर्‍यांना शेतमाल व साधने खरेदीसाठी देत आहे 80 टक्के अनुदान; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या भागामध्ये सरकारने शेतकर्‍यांसाठी स्माम किसान योजनासुद्धा (SMAM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांना शेतीची साधने उपकरणे खरेदी करण्यास मदत करीत आहे. यावर सरकार 80 टक्के अनुदान देत आहे. केंद्राने कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेंतर्गत राज्यांना … Read more

कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमवायचा आहे ?? तर मग ‘ही’ शेती नक्की करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ … Read more

फवारणी दरम्यान विषबाधा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी घ्यावी ‘अशा’ प्रकारे काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकरी पिकाचे किडीपासून रक्षण करण्यासाठी व वाढीसाठी विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असतात. बरीच कीटकनाशक ही विषारी ते अतिविषारी या गटात मोडतात.  आपण जर कीटकनाशक फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी विषबाधा होऊ शकते.  मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या बर्‍याचशा भागांमध्ये फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकरी राजांचा मृत्यू झाला होता. आपण जेव्हा फवारणी करतो … Read more