‘या’ योजने अंतर्गत 8.69 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 6-6 हजार रुपये, जाणून घ्या सर्वाधिक फायदा मिळणार्‍या राज्यांविषयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील 8.69 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांचे 6000-6000 रुपये पाठविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत वर्षाला 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. 6 ऑगस्टपर्यंतचा हा अहवाल आहे. आता 2000 रुपयांचा आणखी एक हप्ताही येत आहे. मग उशीर का करत आहेत? आपले रेकॉर्ड बरोबर ठेवा. … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आजपासून भारताची पहिली किसान रेल सुरू करण्यात आली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे शुक्रवारपासून आपली किसान रेल्वे सेवा सुरू करीत आहे. ही पार्सल ट्रेन देवलाली ते दानापूर दरम्यान धावेल. तसेच शेतकऱ्यांच्या नाशवंत सामानाचे या किसान रेल्वेमार्फत वेळेत वितरण होईल. अशा गाड्या चालवण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही ट्रेन सध्या साप्ताहिक असेल ज्यात 11 पार्सल बॉक्स बसविण्यात आलेले आहेत. पहिली किसान … Read more

शेतकऱ्यांसाठीची फडणवीस सरकारची ‘ही’ योजना फेल गेल्याचं सांगत राज्य सरकारनं केली रद्द

मुंबई । शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ वर्तमान उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे. मागच्या ही योजना २०१६ मध्ये जाहीर झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन … Read more

आता ‘या’ शेतीतून तुम्ही कमवू शकाल लाखो रुपये, प्रती रोप मिळेल 120 रुपये सरकारी मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ईशान्य राज्यांमध्ये बांबूपासून बनवलेल्या बाटली आणि टिफिनचे कौतुक केले होते. उत्तर-पूर्वेमध्ये बांबूची उत्पादने बनवून ते बाजारात विक्री व कमाई करतात हे पंतप्रधानांनी सांगितले. बांबूच्या लागवडीस चालना देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय बांबू अभियानही तयार केले आहे. त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीवर शेतकर्‍याला प्रति रोप 120 … Read more

111.98 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पोचले 89910 कोटी, तर तुम्हीही घ्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आतापर्यंत 1 कोटीहून अधिक शेतकर्‍यांना केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे. त्याअंतर्गत त्यांच्या खात्यात 89,810 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जातात. … Read more

लय भारी !! तब्बल ४०० झाडे लावून बाल्कनीत बनवली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी … Read more

कांदा आता रडवणार नाही, Tata Steel ने काढला नवीन तोडगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता कांद्याची कमतरता भासणार नाही. देशातील नामांकित स्टील कंपनी असलेली टाटा स्टील कांद्याच्या साठवणुकीसाठी एक नवी पद्धत घेऊन आली आहे. टाटा स्टीलच्या कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रँड नेस्ट-इनने कांद्याच्या साठवणुकीसाठी अ‍ॅग्रोनेस्ट बाजारात आणला आहे ज्याचा हेतू सध्याच्या पातळीपेक्षा कांद्याचा अपव्यय निम्म्याने कमी करणे हा आहे. नेस्ट-इन आणि इनोव्हेंट टीम्सने हे अ‍ॅग्रोनेस्ट विकसित … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळतील 2-2 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बहुतेक लोकांना यावेळी फायदा होईल. 28 जुलै पर्यंत 10 कोटी 22 लाख शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन झाले आहे. त्यांच्या रेकॉर्डमध्ये कोणताही दोष नाही आहे. अशा परिस्थितीत आता हे सर्व लोक ऑगस्टमध्ये 2000 हजार रुपयांचा हप्ता मिळवण्यास पात्र असतील. म्हणजेच या वेळी 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये … Read more

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये; असं करा बॅलेन्स चेक

नवी दिल्ली । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत (PKSY) पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांना जोडण्यात आलं आहे. १ ऑगस्टपासून सरकार शेवटचा … Read more

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै #HelloMaharashtra