शेतकऱ्यांनो सावधान ! ३१ मार्चपूर्वी करा ‘या’ गोष्टी

kisan credit card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेकऱ्यांसाठी आता पुढचे चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्यांना ३१ मार्चपर्यंत दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे एक किसान क्रेडिट कार्डचे पैसे जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे. आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पंतप्रधान-किसन) लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत आधार लिंक करावे लागणार आहे. ही दोन्ही कामे केली … Read more

कराडला तृणधान्य आहार विकास कार्यक्रम जनजागृती फेरीचा शुभारंभ

Karad Palkmantri Program

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील शेतकरी, नागरिकांमध्ये पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत तृणधान्यांचे आहारातील महत्व वाढावे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तृणधान्यांचे उत्पादन घ्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शासनाने सुरु केलेल्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. कराड येथील प्रशासकीय कार्यालय परिसरात शनिवारी … Read more

सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; आदर्श बँकेच्या जाधवसह चौघांनी जमीन बळकावल्याचा आरोप

औरंगाबाद | आदर्श बँकेच्या जाधव सह चार जणांनी मारहाण करीन जीवे मारण्याच्या धमक्यादेत बॉण्ड आणि चेकवर सही घेऊन शेती बळकावल्याची सुसाईड नोट लिहून एका 34 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील किन्होळा गावात घडली.या नंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जो पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक होत नाही तो मृतदेह ताब्यात घेणार … Read more

जाधववाडी मंडी बंद ठेवल्यास हजारो टन भाजीपाल्याचे करायचे काय? शेतकऱ्यांचा संसप्त सवाल

FE farmers

औरंगाबाद । जिल्ह्यात प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ११ ते १७ मार्चपर्यंत जाधववाडी बाजार समिती बंद राहिली तर भाज्या आणि फळे कुठे विकावेत? असा संतप्त प्रश्‍न शेतकऱ्यांनी केला आहे. या काळात आम्ही नाशवंत भाजीपाला आणि फळांचे करायचे काय? त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांनी बाजार … Read more

PM Kisan : तुम्हालाही यावेळी 2000 रूपये हवे असतील तर ‘या’ अटी त्वरीत पूर्ण करा

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Pm Kisan Samman nidhi Scheme) 8 वा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सरकारने आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. तुम्हालाही जर सरकारच्या या योजनेचा लाभ … Read more

तलाठी कार्यालयातील सर्व्हर आठ दिवसांपासून डाऊन, शेतकऱ्यांची ससेहोलपट जिल्हाधिकारी थांबवणार काय?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महसूल विभागातील तलाठी कार्यालयातील सर्व्हर गेल्या आठ दिवसांपासून डाऊन असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांसह जमिन खरेदी- विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तलाठी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होवू लागले आहेत. सर्व्हर डाऊनचा प्रश्न लवकरात लवकर मिटविण्याची मागणी तलाठी कर्मचारी व जनतेतून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सातबारा उतारा संबधीचे … Read more

आंबागोळीपेक्षाही कोबी स्वस्त, दोन किलोचा गड्डा दोन रूपयांत ; शेतकऱ्यांकडून कोबीचे फुकट वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कमी कालावधीत जादा पैसे मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकाकडे वळले आहेत. मात्र, त्या पिकांचे दर हे बाजारपेठेत मालाची आवक किती होते, यावर अवलंबून राहत आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. बाजारातील हा दर आंबागोळी आणि चॉकलेट पेक्षाही … Read more

ट्रॅक्टर रोटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालक जागीच ठार

मोहोळ प्रतिनिधी । ट्रॅक्टर रोटर यंत्रांमध्ये अडकून झालेल्या विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला ही घटना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात घडली. सचिन लक्ष्मण खरात वय ३२ राहणार पुळुज तालुका पंढरपूर असे अपघातात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली … Read more

अलविदा, माझी वेळ संपत आलीय, म्हणतं भाषणानंतर शेतकरी नेत्यानं सोडला प्राण

अमृतसर । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनांची धग शेवटी दिल्लीच्या सीमेपर्यत पोहचली. आणि मागील ३ महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत.तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे. अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक … Read more

अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

Deep Sidhhu

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील … Read more