PM Kisan Samman Nidhi Yojana | अनेक शेतकऱ्यांना का मिळाला नाही पीएम किसान योजनेचा 16 हप्ता?, जाणून घ्या कारण
PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम यवतमाळमध्ये झालेला आहे. परंतु देशातील असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांच्या खात्यात 16 वा हप्ता झालेला नाही परंतु हा हप्ता शेतकऱ्यांना का मिळाला नाही त्याची नक्की काय कारण आहेत हे आपण पाहूया. पंतप्रधान मोदी … Read more