व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम परीक्षाही ऐच्छिक – उदय सामंत

मुंबई । विद्यापीठांच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. तर बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरु आणि अधिकारी यांची सरकारस्तरावर बैठक घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी … Read more

कंपनीतील नोकरी सोडून स्पर्धापरीक्षेची तयारी केली आणि आज उपजिल्हाधिकारी झाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय; राज्यमंत्री तनपुरेंनी दिली माहिती

मुंबई | महाविकास आघाडीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांच्या परिक्षा घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!अंतिम वर्ष परीक्षांबाबत … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more

कोरोना संकटात घरबसल्या २ लाखांत सुरु करा हा बिझनेस! महिन्याला कमवा १ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था मंदावली आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. यावेळी प्रत्येक व्यक्तीला कोरोना या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान, आम्ही आपल्याला घरी बसून व्यवसाय करण्यासाठीची एक कल्पना सुचवित आहोत. जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल आणि आपण कमी गुंतवणूकीसह व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपण राखेपासून … Read more

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा … Read more

‘या’ राज्याने घेतला ऑगस्टमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याचा निर्णय

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रत्येक राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती वेगवेगळी आहे, त्यानुसार ही राज्ये शाळा, कॉलेज, परीक्षांबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. दरम्यान, सिक्किम सरकारने देखील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. या राज्यात आता ऑगस्ट महिन्यापासून … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारने यंदाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काहीही खुलासा केला नसल्याने, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने खुलासा करत या परीक्षा रद्द कराव्यात असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत … Read more

SBI मध्ये प्रथमच ‘या’ पदाची भरती; पगार तब्बल १ कोटी‌ रुपये

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेने सध्या एका मोठ्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असं हे पद असून SBIकडून नमूद केल्याप्रमाणे, या पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. सहाजिकच पगाराप्रमाणे जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. महत्त्वाची गोष्टी … Read more