लाॅकडाउनमुळे सापडली रॅस्टोरंटमध्ये ३ वर्षांपूर्वी हरवलेली महागडी अंगठी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाची अंगठी हि एखाद्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट असते.जेव्हा ही रिंग हरवते तेव्हा त्या व्यक्तीला खूप वाईट वाटते. असेच काहीसं अमेरिकेतील एका पती-पत्नीच्या बाबतीत घडले आहे ज्याच्या लग्नाची रिंग ३ वर्षांपूर्वी हरवली होती.पण आता या लॉकडाऊनच्या वेळी, त्याला ही रिंग एका रेस्टॉरंटमध्ये मिळाली आहे.हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे आणि रिंग सापडलेले जोडपे … Read more

कळंबा कारागृहातील कैद्यांची कमाल, लाखभर मास्क तयार करुन १५ लाखांची केली उलाढाल

देशभरात लॉकडाउन असतानाही कळंबा मध्यवर्ती कारागृहाने तब्बल 15 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कापडी मास्क, रुमाल आणि रुग्णालयांना लागणारे सुती कापड यांच्या माध्यमातून हा व्यवसाय केला आहे. कोल्हापूरसह सांगली , सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून आलेल्या मागणीची पूर्तता बंदीजणांनी केली आहे.

गरवारे बेस्ट्रेचची स्थानिक यंत्रणांप्रती दृढ कृतज्ञता

जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे जगभरातील कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्याचे काम करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगभरात लोकांचे प्रमाण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे गरवारे बेस्ट्रेचने जाहीर केले आहे.

रुपयाने गाठला निचांक; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ

मुंबई । जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि करोना बळींची संख्या वाढल्याने आज चलन बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ७६.९१ चा सार्वकालीन नीचांक गाठला.  रुपयातील अवमूल्यन झाल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे. याचसोबत आयात बिलासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.भांडवली बाजारात परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत परकी … Read more

Jio ची Facebook सोबत डील! रिलायन्स समुहाची आत्तापर्यंत ‘या’ मोठ्या कंपन्यांत भागीदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकबरोबर एक मोठा करार केला आहे.या करारानुसार फेसबुक रिलायन्स जिओमध्ये १० टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांमध्ये खरेदी करेल.या करारामुळे आरआयएलला आपला कर्जाचा बोजा कमी करण्यास आणि फेसबुकमधील भारताची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन ४.६२ लाख … Read more

…. तर लाखो लिटर बीअर जाणार वाया! जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.देशात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरु करण्यात आला असून आता ३ मे पर्यंत तो वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.याचा चांगलाच फटका उद्योगधंद्यांना बसला आहे.या लॉकडाउन दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकून देण्यात येत आहे.आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश … Read more

कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण, जाणुन घ्या भारताला किती फायदा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९८६ नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमत शून्याच्या खाली गेली. इतिहासातील अमेरिकन बेंचमार्क क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) च्या किंमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे, आता कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे आणि तेल साठवणुकीच्या सर्व सुविधादेखील त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचल्या आहेत. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली घसरून … Read more

शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत शून्य म्हणजेच -37.63 डॉलर/ बॅरलच्या … Read more

शेती करणार्‍यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. … Read more

देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ … Read more