Interesting Gk question : भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Interesting Gk question : जर तुम्ही सरकारी नोकरीची करत असाल किंवा तुम्ही नवनवीन प्रश्न Marathi GK जाणून घेण्याची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे हे तुमचे ज्ञान वाढवतील. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त भात खातात?
उत्तर : प. बंगाल

प्रश्न : थायरॉईड ग्रंथी कोणत्या अवयवाजवळ असते?
उत्तर : स्वरयंत्र

प्रश्न : गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता आहे?
उत्तर : मिथेल

प्रश्न : स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे?
उत्तर : नरेंद्रनाथ दत्त

प्रश्न : भारताचा खरा मित्र असे कोणते देशाला म्हणतात?
उत्तर : रशिया

प्रश्न : सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर काय पिले पाहिजे?
उत्तर : गरम पाणी

प्रश्न : महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
उत्तर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय

प्रश्न : भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे?
उत्तर : भारतरत्न

प्रश्न : भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे?
उत्तर : भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे इंदौर शहर आहे.