ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । यंदा आयपीएल स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामासंदर्भात आज झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. IPL 2020 मध्येकेवळ ५ दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल.

आयपीएलच्या १३व्या हंगामाचा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मुंबईला मिळालेला आहे. यंदा आयपीएलमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव होता. पण बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसेच आयपीएलमधील फायनल मॅच अहमदाबाद येथील मैदानात होणार अशीच चर्चा होती. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने फायनल मॅच मुंबईत होणार अहमदाबाद येथे नसल्याचे स्पष्ट केले.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी समिती; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत निर्णय

के.एल.राहुलची जिगरबाज खेळी पाहून सेहवाग रिषभ पंतला म्हणाला, पंतला केवळ बोलायला जमतं!राहुल गांधी

पुन्हा होणार काँग्रेस अध्यक्ष; रिलॉन्चसाठी काँग्रेसची टीम लागली कामाला

Leave a Comment