मंत्र्यांना ‘हिजडा’ संबोधणाऱ्या निलेश राणेंनी तृतीयपंथीयांची माफी मागावी- प्रकाश आंबेडकर

मुंबई । निलेश राणेने एका मंत्र्याला बोलताना जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त तृतीयपंथ समाजाची माफी मागावी असं म्हणत त्यांच्या क्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार … Read more

फडणवीस राजभवनातच एक रूम का नाही घेत? हसन मुश्रिफांचा टोला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविरोधात राज्यपालांकडे वारंवार तक्रारी घेऊन राजभवनावर जाणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी,’ असा उपरोधिक सल्ला मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज … Read more

‘या’ भावुक शब्दांत राहुल गांधींनी वाहिली वडील राजीव गांधींना श्रद्धांजली

नवी दिल्ली । भारतचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २९ वी पुण्यतिथी. या दिवशी आपले वडील राजीव गांधी स्मरण करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भावुक होत श्रद्धांजली अर्पण केली. आपण खऱ्या देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. … Read more

सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे … Read more

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटलांनी हाणला चंद्रकांतदादांना आंदोलनांवरून टोला

मुंबई । राज्यात कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली असून त्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापू लागलं आहे. या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं असून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांनी भाजपला … Read more

चिंताजनक! भारत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये इटलीच्याही पुढे

नवी दिल्ली । जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या विषाणूने आपले हातपाय संपूर्ण जगात परसरवले आहेत. अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयन्त करत आहेत. पण कोरोनाचा वाढता संसर्ग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी ही संख्या आता कोरोना … Read more

नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता.

बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे.

हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी काँग्रेसकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ”ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. … Read more

देवेंद्र फडणवीस राज्यात अस्थिरता पसरवण्याचा रचतायत ‘कट’- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत … Read more