राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात … Read more