सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांकडून कामगारांच्या प्रश्नाबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात … Read more

पृथ्वीराज बाबा तुम्ही फक्त काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे सांगा..कोण रोखतयं बघूच – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणार्‍या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आजीवन बंदी घालण्यात आल्याचे वृत्त होते. चव्हाण यांनी देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर समाजातील काही जणांकडून त्याला विरोध करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता चव्हाण यांची … Read more

API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सदाभाऊंचे घरासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्हयांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लघंन न करता अंगण हेच आंदोलन हे ऐतिहासिक डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडवणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. सध्या … Read more

आमदार गोपीचंदांचे पडळकरवाडीत गुढी उभारून स्वागत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील पडळकर कार्यकर्त्यानी घरासमोर गुढी उभाकरून सध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता पडळकरवाडी येथे घराणसोम गुढी उभारत आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले. भाजपमधून गोपीचंद पडळकर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने … Read more

रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांनी साखर उद्योगांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यावरून राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी साहेबांनी कुकुटपालनाचीही मागणी केल्याचं ट्विट करत राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता … Read more

विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची … Read more

कोरोनामुळे बळी गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार नोकरी

मुंबई । मुंबईतील बेस्ट परिवहन प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्यात येणार आहे. बेस्टमध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा विमा दिला जात नाही. यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन … Read more

आत्मनिर्भरतेसाठी भारत ‘या’ ८ औद्योगिक क्षेत्रांत करणार मूलभूत बदलांची सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मूलभूत बदल करण्याचा संकल्प आज केंद्र सरकारने बोलून दाखवला. उद्योगांसाठी ५००० एकर जमीन देण्यासोबतच विशेष पॅकेज देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी आज केली. यासाठी ८ क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल करावे लागतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. The structural reforms being announced today will impact those sectors which are new … Read more