कोरोना उपाययोजनांसाठी २५ लाखांचा निधी; राज्यातील खासदारांपुढे श्रीनिवास पाटलांचा आदर्श

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फंडातील 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत … Read more

कोरोनाशी लढण्याचा केरळ पॅटर्न; मृत्यू कमी, सुरक्षित जीवनाची हमी

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. यानंतर केरळने प्रतिबंधासाठी उचललेली पावलं अधिक सकारात्मक आणि अनुकरणीय आहेत.

संचारबंदीत घरात बसून संजय राऊत करतायत तरी काय? पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशासह संपूर्ण राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण विरंगुळा म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा घरात बसून संचारबंदीचे पालन करत आहेत. मात्र, एरवी आपल्या आपल्या लेखणीतून किंवा शब्द बाणातून विरोधकांना गबगार करणारे राऊत सध्या … Read more

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more

आठवडाभर वर्तमानपत्रांनाही सुट्टी..!! आणीबाणीनंतर पहिल्यांदाच आठवडाभर पेपर बंद राहणार

पुणे आणि मुंबईतील वृत्तपत्रविक्रेत्यांनी पेपर टाकण्यावर आठवडाभर बहिष्कार टाकल्याने २५ ते ३१ मार्च या कालावधीत वृत्तपत्रछपाई थांबवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे.

प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता … Read more

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

औरंगाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा शाही विवाह सोहळा कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करुन केला जात आहे.

Big Breaking | संपुर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन जाहीर, आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू – ठाकरे

मुंबई | करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा न घराबाहेर पडण्यास सांगितलं आहे. राज्यातील एसटी, खासगी बस, मेट्रो, लोकल गाड्या बंद राहतील. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. … Read more

खासदार श्रीनिवास पाटीलांचेही वर्क फ्राॅम होम, कुटुंबातील सर्वांची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी २२ मार्च च्या दिवशी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशात सर्वत्र शुकशूकाट असून वर्क फ्रोम होम पद्धतीने काम चालले आहे. सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रोम होमचा पर्याय … Read more