जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू- भाजप खासदार

काल दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शाहीन बागमध्ये जमलेल्या जमावाला देशद्रोही ठरवत, अशा देशद्रोह्यांना गोळी मारायला पाहिजे, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले होते. त्यामुळं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयन्त केला जात आहे. या वक्तव्याचे समर्थन करताना CAA आणि NRCच्या विरोधात शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला एका भाजप खासदाराने लक्ष केलं आहे. शाहीन बागमधील परिस्थितीची तुलना काश्मीरशीसोबत करून दिल्लीच्या मतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदार परवेश वर्माने केलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाईट देतो पण बुट घेवू द्या; पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण :  भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नावर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुमारे पंधरा मिनिटे हजेरी लावली. मात्र या पंधरा मिनिटांच्या काळात त्यांना त्यांचे बूटच चोरी जाण्याच्या धास्तीने ग्रासले असल्याचे चित्र उपोषणस्थळी पहायला मिळाले. … Read more

आमदार जयकुमार गोरेंची शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पाडली व मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी … Read more

शिवभोजन केंद्र फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू करा; विद्यार्थ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

पुणे प्रतिनिधी,मयूर डुमणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यभरात  शिवभोजन केंद्र सुरू झाली आहेत. या केंद्रावर फक्त 10 रुपये दरात जेवणाची थाळी मिळणार आहे. अशाप्रकारचे शिवभोजन केंद्र फर्ग्युसन कॉलेजमध्येही सुरू करा या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. विद्यार्थ्यांनी विधानभवनात अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले. पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात राज्याच्या … Read more

धनंजय मुंडे ठरले ‘त्या’ अंधांसाठी ‘नगद नारायण’ ; घोषणेनंतर 48 तासांत थेट मदत

बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आयुष्याची व्यथा कथन करणार्‍या दोन कुटुंबांतील पाच जणांना आयुष्यातील पहिले फलित रविवारी (ता. 26) मिळाले. मुंडे यांच्या हस्ते पाच जणांच्या हाती प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले. विशेष म्हणजे भेटीनंतर मुंडेंनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या 48 तासांच्या आत ही मदत दिली. कायम … Read more

काय आहे बोडोलँड करार? जाणून घ्या बोडोलँड कराराची पार्श्वभूमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आसाममधील दहशतवादी गटांपैकी एक असलेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) बरोबर केंद्र सरकारने सोमवारी करार केला. ज्यामध्ये त्याला राजकीय आणि आर्थिक लाभ देण्यात आला आहे. परंतु त्यांची स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची मागणी पूर्ण झाली नाही. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयू) आणि युनायटेड बोडो पीपल्स ऑर्गनायझेशनही … Read more

राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु; पहिल्याच दिवशी ११,४१७ जणांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून केवळ १० रुपयात मिळणाऱ्या शिवथाळीचा राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी आस्वाद घेतला. याबाबतची माहिती माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; जाणून घ्या

पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. मुंजाजी मारोतराव भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देत या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चेतन तुपे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते ???? भोजनात काय मिळेल? ▪ दोन … Read more

RSS ही दहशतवादी संघटना, त्यावर बंदी घाला – राजरत्न आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे असं मी म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं राजरत्न म्हणाले. #WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar’s great-grandson, … Read more

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more