रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. कर्जतचे पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या पीए ने राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राम शिंदेंना मोठा धक्का बसलाय. पवार हे कर्जत विधानसनभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवत आहेत. त्याअनुषंगाने पवार यांनी मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. सोमवारी … Read more

अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि … Read more

थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या हस्ते भूमिपूजन ही बाब थोरात समर्थकांना खटकली. त्यामुळे त्यांनी विखे ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याला आडवे होऊन थोरात यांच्या समर्थांनी घोषणा … Read more

पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व प्रचार सुरु केला आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक मतदार आमदारांना आपल्या समस्या सांगताना दिसत आहेत. मात्र मुरकुटेंचा दौरा सुकली गावात पोहचला असतांना स्वागतासाठी उभ्या असलेल्या गावातील नागरिकांनी आमचा पाण्याचा … Read more

चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला म्हणून शासनानने चारा छावण्या अचानक बंद केल्या. त्यामुळे चाऱ्या अभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. आता जनावरांना खायला काय घालावे, प्यायला पाणी कुठून आणावे असा मोठा प्रश्न … Read more

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला. पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर … Read more

दीपाली सय्यद यांच्याबाबत सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य; सय्यद यांच्याकडून माफीची मागणी

अहमदनगर प्रतिनिधी | खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आपण महिला आयोगाकडे जाणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिली आहे. विखे यांनी माफी मागावी अन्यथा मी महिला आयोकडे याबाबत दाद मागेन असा इशारा सय्यद यांनी दिला आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देखणा व्यक्ती आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे … Read more

राज्य सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार : अण्णा हजारे

25,000 crore corruption in sale of state co-operative sugar factories: Anna Hazare

युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना रात्रीत अटक

कर्जत प्रतिनिधी | युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह अप्पा अनारसे व सहकारी विनोद सोनवने, सागर जाधव आणि किशोर जाधव यांना कर्जत (अहमदनगर) पोलिसांनी अटक केली असून राशीन शहराचे युक्रांद शहराध्यक्ष किरण पोटफोडे यांना भाजपच्या स्थानिक गुंडांनी मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या घरावर रॉकेल ओतून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व कार्यकर्ते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत … Read more

बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीचा युवकावर अॅसिड हल्ला, ती मुलगी कोण?

अहमदनगर प्रतिनिधी | नगर जिल्हा कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत असतो. मग ती राजकीय असो, सामाजिक असो अथवा गुन्हेगारी विश्वातील असो. दोन दिवसापूर्वी नवरा सासरी घेऊन जाण्यासाठी आला असता त्याचा राग येऊन बायकोने नवऱ्याला विष पाजून ठार मारण्याची घटना कर्जत येथे घडली होती तर आंतरजातीय विवाह केला म्हणून निघोज येथील घटना ताजी असतानाच नगर मध्ये … Read more