भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

२३ जूनला परतू शकतात पाकिस्तानात अडकलेले ६९३ भारतीय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अडकलेले ६९३ भारतीय नागरिक हे २३ जून रोजी भारतात परत येऊ शकतात. त्यासाठीची औपचारिकता ही नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावास या नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत, असे एथिल उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. त्यातील बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत, … Read more

नुसतं सीमेवरच नाही, तर आतील भागातही सैन्य कमी करा; भारताची चीनला मागणी, अन्यथा..

चीनने सीमेवरील आणि आतील सैन्यसुद्धा मागे घ्यावं अशी मागणी भारताने केली आहे.

संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क केला डान्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशांत याच्या संसर्गाचा आकडा हा सातत्याने वाढतोच आहे. एकीकडे जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच न्यूझीलंडमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवारपासून न्यूझीलंडने कोरोनाच्या बचावासाठी देशभरात लावलेले सर्व निर्बंध मागे घेतलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेला शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला … Read more

WHO चा भारताला दिलासा; अपेक्षेपेक्षा कोरोना प्रसाराचा वेग कमीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतातही आपल्या संसर्गाचा परिणाम वेगाने दाखवायला सुरवात केली आहे. आतापर्यंत देशातील २.२६ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आम्ही भारताच्या कोरोनाच्या परिस्थितीतबाबत जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा येथील परिस्थिती खूपच … Read more

भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) … Read more

कौतुकास्पद! हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करत मुस्लिम बांधवानी जपली सामाजिक बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय … Read more

शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला … Read more