सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

गांगुलीची नेतृत्व क्षमता स्वाभाविक होती: श्रीकांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे की, सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यातली नेतृत्व क्षमता ही स्वाभाविकच आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेलं श्रीकांत स्टार स्पोर्ट्स १ चा तामिळ कार्यक्रम’क्रिकेट कनेक्टेड अट्टम थोडारम’ मध्ये म्हणाले, … Read more

खळबळजनक! सौरव गांगुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा झाल्याचे आता पुढे आले आहे. या सर्वांवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी एक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर त्यांच्या उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई-बाबांना कोरोनाची लागण … Read more

उद्या होणार आयसीसीची बैठक, टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत घेणार ठोस निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्‍या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात. अशा … Read more

पाक संघव्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचेही तो म्हणाला. पाक संघातील … Read more

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक … Read more

कोलकात्याचा दादा बनणार क्रिकेट जगताचा दादा ? सौरव गांगुलीला आयसीसीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. गांगुली जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बीसीसीआयचे नेतृत्व करीत आहेत. अशातच दुसरीकडे आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांचा कार्यकाळही याच महिन्यात संपुष्टात येतो आहे. यानंतर जुलैमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. गांगुली यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सौरव गांगुलीला आयसीसी अध्यक्ष करावे, असा आवाज … Read more

भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव – मोहम्मद कैफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अ‍ॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडतेक. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व … Read more

मॅच फिक्सिंगनंतर सौरव गांगुलीने टीम इंडियाचे चित्रच बदलले – नासिर हुसेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. सन २००० मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिमा डागाळली होती, त्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि प्रतिमा सुधारली. त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले. ज्या पद्धतीने सौरव … Read more

क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात … Read more