पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

फळबाग बागायतदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी भाऊसाहेब फुंडकर योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे.  शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.  दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.  यासाठी एक … Read more

जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. … Read more

कमी गुंतवणूकीत पपई टूटी फ्रुटी चा व्यवसाय करा आणि कमवा भरगोस पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक युवकांना नवीन व्यवसाय करायाची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.  त्यामुळे ते अनेक लोकांचा सल्ला घेतात आणि कुठला तरी व्यवसाय सुरु करतात आणि त्यात नुकसान सोसत राहतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाविषयीची कल्पना देणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही आपला स्वताचा ब्रँड बनवू शकतात.   कच्चा पपई वर … Read more

५० हजाराच्या गुंतवणुकीत शतावरीचे पीक लावून मिळवा लाखो रुपयांचा नफा 

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः औषधी वनस्पती असलेल्या वस्तूची मागणी वाढत आहे. शतावरी प्राचीन काळापासून आयुर्वेद औषधीमध्ये वापरले जात आहे, आआजकाल  शतावरीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे.  तुम्हालाही औषधी वस्पतींची शेती करायची असल्यास शतावरी पीक हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात त्याची मागणी चांगली आहे, त्याचबरोबर किंमतही चांगली … Read more

पिकांसाठी उपयुक्त आणि पाण्याची बचत करणारा मल्चिंग पेपर ठरू शकतो फायदेशीर ; होईल अशा प्रकारे फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात.  कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची … Read more

आश्चर्यकारक! म्हशीने दिला चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगात दररोज अनेक आश्चर्य कारक घटना घडत असतात. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अडुळ येथे घडली असुन काळ्या म्हैशीने चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म दिला आहे. अनेक म्हैशीना सर्वसाधारण भुरकट पांढरे ठिपके असणारी रेडके होतात. मात्र अडुळ येथील ज्ञानदेव तुकाराम शिर्के या शेतकऱ्यांच्या पाळीव म्हैशीने चार दिवसांपुर्वी गायीच्या वासरा … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी – सरकारने केली ‘या’ गूढ बियाण्याविषयीची चेतावणी जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना रहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात चेतावणी दिली आहे, खरं तर जगभरातील लोकांना गूढ बियाणांची पाकिटे मिळत आहेत. भारतातही लोकांना अशी पाकिटे मिळाली आहेत. कृषी मंत्रालयाच्या मते,या बियाण्यांची लागवड केल्यास जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की या बियाण्यामुळे सध्याचे पीक नष्ट होऊ शकते. ही बियाणे राष्ट्रीय … Read more

झाडांना कीटक आणि रोगांपासून वाचविण्यासाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशके 

Natural Pesticide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात कोणतीच गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. शेतीत आणि झाडांना वापरण्यात येणारी कीटकनाशके देखील रासायनिक असतात त्यामुळे त्यांचा झाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते. काही काळाने अशा कीटकनाशकांमुळे झाडांसोबत बऱ्याचदा जमीनही खराब होते. म्हणूनच हल्ली सेंद्रिय, नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करण्यास सांगितले जाते. आपण घरच्या घरी देखील काही नैसर्गिक कीटकनाशके वापरू शकतो. आपण … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठी देखील आहे फायदेशीर 

agri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंजजिल्ह्यातील निचलौल क्षेत्रात … Read more