वर्ध्यात भाजपचे रामदास तडस खासदारकीची हॅट्रिक करणार? की अमर काळे बाजी मारणार

Wardha Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची कर्मभूमी, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनलेला सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावे यांच्या रूपाने भूदान चळवळीची बीज ज्या मातीत रुजली तो म्हणजे वर्धा जिल्हा.. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसच्या खाणाखुणा अंगावर घेत वाढलेल्या वर्ध्यातील जततेनं स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसलाच जवळ केलं…पक्षातील महत्त्वाच्या सभा, बैठका असोत…किंवा प्रचाराचा नारळ फोडायचा असो…काँग्रेस आणि विरोधकांसाठी वर्धा … Read more