राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केला मदतीचा हात पुढे; 1492 कोटींचा निधी मंजूर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आणि याच अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे आता देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाखांचा अग्रीम निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र … Read more