Bharat Rice Yojana: खुशखबर! आजपासून ग्राहकांना 29 रूपये किलो दराने तांदूळ मिळणार

Rice Low Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळेच या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार (Central Government) आजपासून देशात “भारत राईस योजना” (Bharat Rice Yojana) लागू करणार आहे. या योजनेमुळे तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. हा अनुदानित तांदूळ पाच किलो आणि दहा … Read more