इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं!! निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष सोडणार साथ

india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना करण्यात आली आहे. परंतु या निवडणुकींपूर्वीच इंडिया आघाडीला एक एक धक्के बसत आहेत. कारण, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यानंतर भगवंत मान यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता झारखंडमधील एक पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले … Read more