कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे … Read more

राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

Uddhav Thackeray Task Force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. मात्र, आता गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना … Read more

दिल्ली कपिटल्सच्या संघातील सदस्याला कोरोनाची लागण; 2 जण क्वारंनटाईन

delhi capital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 स्पर्धा मध्यात आली असतानाच दिल्ली कपिटल्स संघातील सदस्याला कोरोनाची बाधा झली आहे. दिल्ली कपिटल्सच्या एका नेट बॉलरला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर टीमला हॉटेलच्या खोलीत बंद राहण्याचे आदेश देण्यात आले. दिल्लीचे आजच्या सामन्यासह 4 सामने बाकी आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून संघाने आत्तापर्यंत 10 पैकी … Read more

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

asian games 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. चीनमधील हांगझोऊ शहरात सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian Games 2022) चे आयोजन करण्यात येणार होते. मात्र आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.याच पार्श्वभूमीवर आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian … Read more

राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?? राजेश टोपेंचे मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधत राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क बाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या तरी चिंतेची परिस्थिती नाही पण रुग्णसंख्या वाढली … Read more

WHO च्या तपशीलावर भारताचा आक्षेप

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (वैष्णवी पाटील) : भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने 2021 साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज … Read more

कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ : राजेश टोपेंनी केले ‘हे’ मोठे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 59 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक कोरोनाबाधित वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह चार राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले आहे. “आपण परिस्थितीवर लक्ष … Read more

IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव; दिल्लीचा संपुर्ण संघ क्वारंटाईन

delhi capital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 सुरळीतपणे पार पडत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल संघाचा खेळाडू मिशेल मार्शला कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला आहे. यापूर्वी दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध … Read more

कोरोनामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू; मोदी खोटं बोलतायत

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे देशभरातील मृत्यूंच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

कोरोनाची लस न मिळालेल्यांसाठी 2022 हे वर्ष कसे ठरले, आरोग्य मंत्रालयाने दिली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतातील कोरोना लसीच्या परिणामकारकतेबाबत महत्त्वाचा डेटा शेअर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,”या वर्षी कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 92 टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता.” इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की,”लस ट्रॅकर असलेला भारत … Read more