नवा आदेश : सातारा जिल्ह्यात धरणालगत 200 मीटरपर्यंत बांधकामास बंदी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील धरणे, पाणी प्रकल्प आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्रात 200 मीटर अंतरापर्यंत बांधकामांना बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य शासनाने बांधकामांना बंदी घातल्याचे जल संपदा विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता धरण क्षेत्रात बांधकाम करताना काळजी घ्यावी लागणार आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील कोयना धरण हे राज्यातील मोठ्या धरणात समावेश होतो. … Read more

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

अमरावती प्रतिनिधी : सलमान खान एका ३० वर्षीय युवकाचा अमरावती शहरातील वडाळीच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदरच्या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांना वडाळी तलावाच्या काठावर मोबाईल पडलेला दिसला. तसेच तलावावर त्याची तरंगताना चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन शोधकार्य सुरु केले. परंतु युवकाचा ठावठिकाणा लागला नाही. … Read more

मराठवाड्यातील आठ धरणे शंभर टक्के भरली

Koyna Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी येलदरी 791.99, सिद्धेश्‍वर 80.96, मानार 138.21, विष्णुपुरी 80.79, निम्न दुधना 242.20, … Read more

नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात पावासाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले … Read more

जागतिक बँकेच्या साहाय्याने जायकवाडीच्या कालव्यांची सुधारणा करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

jayakwadi damn

औरंगाबाद – जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था खराब झाली असल्यामुळे या दोन्ही कालव्यातून एकूण पाणी वहन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पाणी वहन होत आहे. यामुळे या या कालव्याच्या काठावरील जिल्ह्यांना कुठे कमी तर कुठे जास्त असे पाणी मिळते. यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या जिल्ह्यांनाही समान पाणी मिळावे. यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत … Read more

जायकवाडी धरण पूर्ण भरण्याच्या दिशेने मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याची आवक घटली

jayakwadi damn

औरंगाबाद – नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असल्याने जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र तरी देखील धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास … Read more

मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार ! 4 धरणे तर एक बंधारा तुडुंब

Koyana Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. यामुळे यावर्षी मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

बंधाऱ्याच्या कोट्यवधीच्या अनियमिततेबाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी-उच्च न्यायालयाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाला जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 35 कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामातील कोट्यावधींच्या अनियमितते बाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी शासनाला दिले आहे. याबाबत शासनाने कुठलाही विलंब करु नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चौकशी समिती टाळाटाळ करत … Read more

पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more