ढालेगाव बंधारा तुडुंब, पाण्याचा विसर्ग सुरू; अशी आहे जिल्ह्यातील तालूकानिहाय पर्जन्यमान आकडेवारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यावर्षी परभणी जिल्ह्यात वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाली असून सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलाशयातही पाणीसाठ्याची चांगलीच वाढ होत आहे. रात्री जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळीबंधाऱ्यां पैकी जिल्ह्याच्या सीमेवर सुरुवातीला असलेला ढालेगाव उच्च पातळी बंधारा तुडुंब भरलाय. सकाळपासूनच या बंधाऱ्यातून आता … Read more

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार … Read more

वसुंधरा दिनानिमित्त बायसन नेचर क्लबची राधानगरी अभयारण्यात पाणवठे स्वच्छता मोहिम

यावर्षी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राणी पक्षी मुक्त संचार करत असलेले राधानगरी परिसरात नित्याचे दिसत आहेत पण पाण्याअभावी त्यांचे हाल होत आहेत.

येलदरी धरणामधून वीजनिर्मितीस सुरुवात

पूर नियंत्रित रहावा म्हणून धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रांमधून वीज निर्मिती सुरु करण्यात आली आहे. यातून सध्या 15 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. येलदरी धरण वीज निर्मिती केंद्राची 22.5 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती क्षमता आहे.

गुजरातकडे जाणारे पाणी वळवले महाराष्ट्रात; छगन भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून सदर बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरवात झाली आहे. या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि आमदार नरहरी झिरवाळ,आ. पंकज भुजबळ यांच्या … Read more

… ‘त्या’ खेकड्याला तरी अटक करा – आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी । तिवरे धरण फोडून ज्याने तेविस माणसे मारली , त्या खेकडयाला तरी राज्य शासनाने आता अटक करावी व मृत वा जखमी झालेल्या लोकांना व त्यांच्या नातेवाइकांना निदान न्याय तरी मिळवून द्यावा. असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले” असा अजब दावा … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more

पाण्याचे दुर्भिक्ष : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी तहानलेल्या नागरिकांची मागणी

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मुदगल बंधाऱ्यात यावर्षी पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर आजुबाजुच्या परीसरातील शेती व नागरीकांची तहान भागत आहे परंतू दिवसें दिवस वाढत्या तापमानाने होणाऱ्या बाष्पीभवना बरोबरच प्रचंड उपशाने पाणी झपाट्याने कमी होत गेल परिणामी मुदगल बंधारा कोरडाठाक पडला असुन केवळ मृतसाठा शिल्लक राहीला … Read more