राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये समाजपरिवर्तनाची सर्वात मोठी शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुकडोजी महाराज

अमरावती | सतिश शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. यावेळी … Read more

प्रभावी आणि परिणामकारक उपचारासाठी आरोग्यसुविधांचा लाभ रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार – मुख्यमंत्री फडणवीस

IMG WA

नागपूर | सतिश शिंदे समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्यसुविधेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत असून गरीब व गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातील अत्यंत गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी … Read more

महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । सतिश शिंदे २१व्या शतकात सर्वात मोठे आव्हान हे अस्तित्वाचे आहे. पुढील दहा-वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार … Read more

२० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

वर्धा | सतिश शिंदे प्रत्येक गावातील घरोघरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. १५ वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन … Read more

…तर महाराष्ट्रात देखील व्यापम घोटाळा, महापरिक्षा पोर्टल बंद कराण्याची आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kapil Patil

मुंबई | एलजेडी महाराष्ट्र चे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहीले आहे. पत्राद्वारा सरकारी नोकर भरती महापरीक्षा पोर्टल मार्फत झाल्यास व्यापम घोटाळ्यासारखा मोठा घोटाळा होण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे. नोकरभरती लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी तसेच सरकारी नोकरीतील रिक्त जागा व भरतीबाबत श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी … Read more

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Devendra Fadanvis

मुंबई | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे येथील पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध प्रश्नांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते. … Read more

मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस

Devendra Fadanvis

ठाणे | ‘मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे’ असे मत मुख्यमंत्री देंवेन्द्र फडणवीस यांनी ठाणे येथे व्यक्त केले. तसेच ‘मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे’ असे म्हणुन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांना उद्योग धंद्यामधे येण्याचे आवाहन … Read more

ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Devendra Fadanvis

मुंबई | सतिश शिंदे राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यातच उद्योग विस्तारा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यातील या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानामध्ये पार पडली, … Read more

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत योजने’चा २३ सप्टेंबरला शुभारंभ

जनआरोग्य योजना

मुंबई | अमित येवले केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’- (प्रधानमंत्री जन आरोग्य) योजनेचा देशभरात २३ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात हा लोकार्पण सोहळा राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महात्मा फुले जन … Read more

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

Anna Hajare on Narendra Modi

अहमदनगर | केंद्र सरकारकडे लोकपाल व लोकआयुक्त यांची नियुक्ती करण्याबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली. हजारे यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना पत्राद्वारा आपली नाराजी कळवली आहे. ‘ऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्यासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, आता त्याच देशवासीयांच्या हितासाठी … Read more