Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार 12 तास वीज

Saur Krushi Vahini Yojana

Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना शेती करताना इतर सगळ्या गोष्टीची देखील खूप काळजी घ्यावी लागते. जसं की,पिकांना वेळोवेळी खत देणे, पाणी देते देणे, त्याचप्रमाणे त्यांचे संरक्षण करणे. परंतु आजकाल खेडेगावात लाईटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दिवसा लाईट टिकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा त्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही. आपले सरकार देखील … Read more