Mumbai- Goa Expressway : मुंबई ते गोवा फक्त 7 तासांत; सरकार उभारणार सागरी महामार्ग

Mumbai-Goa Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता गोव्याला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जायला जास्त वेळ लागणार नाही. लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai-Goa Expressway) हे अंतर अवघ्या 7 तासांत पार करता येणार आहे. कारण राज्य सरकार मुंबई-गोवा नवा महामार्ग तयार करणार आहे. राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग बांधण्याची घोषणा … Read more

दिल्ली- मुंबई Expressway चे सुंदर फोटो; 6 राज्यांना जोडतोय महामार्ग

Delhi Mumbai Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या वडोदरा-विरार विभागाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. गडकरींनी हे फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. 2024 च्या अखेरीस भारतीय रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले बनवण्याच्या गडकरींच्या योजनेअंतर्गत हा एक्सप्रेसवे येतो. 1,382 किमी लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग … Read more

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; कंटेनर 100 फूट दरीत कोसळला

mumbai pune expressway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळ बोरघाटात 3 ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिस दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. … Read more

साताऱ्यात पुणे- बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित 60 गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा

satara morcha expressway

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून पुणे- बंगळूर द्रुतगती मार्ग होत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण , कोरेगाव , खटाव या चार तालुक्यातील 60 गावांमधून तो जाणार आहे.. त्यासाठीचे मार्किंग दगड लावण्यात आलेले आहेत. म्हणून या बाधित शेतकऱ्यांच्या … Read more

पुणे- नगर- औरंगाबाद Expressway साठी लवकरच भूसंपादन; कोणकोणत्या गावांचा समावेश होणार?

pune nagar aurangabad expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- अहमदनगर- औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली आहे. हा महामार्ग भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातून जाणार आहे. भारतमाला टप्पा दोन प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. भोर तालुक्यातील मौजे कांजळे, वरवे … Read more