गावात राहून व्यवसाय करायचा विचार करताय? ‘या’ प्रकल्पासाठी सरकार देतंय 3.75 लाख रुपयांचं अनुदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक जण नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र रोजगाराच्या संधी केवळ शहरांमध्ये नाही तर तुमच्या खेड्यातही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाबरोबरच चांगला नफा देखील मिळवू शकता. शेती क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकारने ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ (Soil Health Card Scheme) आणली आहे. याद्वारे शेतीसह तुमच्या गावातच … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more

शेतकरी आंदोलनामुळे आपली देखील ट्रेन चुकली असेल तर आता रेल्वे संपूर्ण तिकिटांचे पैसे परत करेल, अशाप्रकारे मिळवा रिफंड

नवी दिल्ली । 26 जानेवारी (Republic Day) रोजी किसान ट्रॅक्टर रॅली दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड कोलाहलामुळे वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांना मंगळवारी प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक मार्ग बंद झाल्यामुळे बहुतेक प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचू शकले नाहीत. अशावेळी ज्यांची ट्रेन चुकली आहे अशा प्रवाशांना तिकीट (Ticket) संपूर्ण … Read more

पीएम किसान योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळाले पैसे, माहिती अधिकारातून मिळाली माहिती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले गेले आहेत. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी किंवा ज्यांच्याकडे … Read more

जर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसेही मिळाले नसतील तर येथे संपर्क साधा

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता सरकारने जाहीर केला आहे. परंतु असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या योजनेचे पैसे अद्याप त्यांच्या खात्यात आले नाहीत. सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 11 कोटी 45 ​​लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशचा 21 टक्के, पंजाबचा 22 टक्के, गुजरातचा 23 टक्के, झारखंडमधील 29 टक्के लाभार्थी शेतकरी … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत झाली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान कृषी उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.4 टक्के अधिक कृषी उत्पादनांची देशातून निर्यात झाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 53,626.6 कोटी रुपयांची … Read more