देशभरात 1ऑक्टोबरपासून सुरू होणार सिनेमा हॉल ? त्यामागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, 23 मार्चपासून देशात सिनेमा हॉल बंद आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार पाहता, अनलॉक -4 मध्ये देखील सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते आहे की, 1 ऑक्टोबरपासून देशभरात सिनेमा हॉल सुरू होतील. गृह मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून कडक कायदा करून देशभरातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

नियमित गाड्या कधी सुरू होतील? IRCTC च्या MD यांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबरमध्ये नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप माल यांनी सीएनबीसी-आवाज यांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या नियमित गाडय़ा सुरू करण्याचा विचार नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नियमित गाड्या सुरू होणार … Read more

१ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ला सुरूवात; ‘या’ गोष्टी होऊ शकतात पुन्हा सुरु

नवी दिल्ली । कोरोना महामारीचा धोका संपूर्णरित्या टळला नसला तरी काळजी बाळगत कामं सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (Unlock 4) भारत पोहचला आहे. अनलॉक ४ साठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून येत्या एक दोन दिवसांत गाईडलाईन्स (Unlock 4 guidelines) जारी करण्यात येतील. काही गोष्टी सोडून बाकीच्या इतर सुविधा सुरू करण्यास परवानगी … Read more

‘कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी गृहमंत्रालय दबाव टाकतेय’; दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा आरोप

नवी दिल्ली । राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येतेय. याच दरम्यान आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलंय. दिल्ली सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देऊनही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी … Read more

खुशखबर ! रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने अहमदाबाद / वडोदरा आणि रत्नागिरी / कुडाळ / सावंतवाडी रोड स्थानकां दरम्यान जादा गणपती स्पेशल गाड्या धावतील. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) काउंटर व IRCTC वेबसाईटवरुन 17 ऑगस्टपासून गणपती … Read more

भारताकडून चीनला आणखी एक फटका; केंद्र सरकारने केला ‘या’ कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधावर अनेक परिणाम झाले आहेत. त्या झालेल्या चकमकीत भारताच जे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली. भारताने चीनची सर्व बाजूनी कोंडी करत चीनच्या ५९ अँप वर … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS … Read more

निमलष्करी दले आणि माजी सैनिकांसाठी फेसबुकच्या वापरावर बंदी, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलाचे सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ, सीआयएसएफ आणि एनएसजी यांना पत्र लिहून आपल्या कर्मचार्‍यांसाठी फेसबुकवर बंदी घालण्यास सांगितले आहे. यासह माजी सैनिकांनाही फेसबुक वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यांना गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांच्याकडून 9 जुलै रोजी निमलष्करी दलांसाठी परदेशी अ‍ॅप्स वापरणे थांबवण्यासाठीचा ईमेल संदेश … Read more