15 महिन्यांत 3 ICC ट्रॉफी; टीम इंडियाला नवा इतिहास रचण्याची संधी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. यानंतर देशात IPL स्पर्धा खेळवण्यात येईल. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले आहे. त्यामुळे खेळाडूंना एखाद्या मशीन सारखं काम करावं लागणार आहे. तसे पाहिले तर पुढील १५ महिने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असणार … Read more