सातारा जिल्ह्यात ३ मे नंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार? शंभूराज देसाईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या ७७ वर गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाॅकडाउन कडक करण्यात आले असून अनेक ठिकाणी जीवणावश्यक वस्तु मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील दुकाने नियम पाळून किमान 3 तास … Read more

गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता आज कराड शहरात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते.